मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
२००९ मधील मोबाईल कंपन्यांमधील दरकपातीसाठी लागलेली चढाओढीचा मोबाईलधारकांनी चांगलाच अनुभव घेतला आहे आणि त्यानंतर जवळपास तीन वर्षे कॉलदर जैसे थे राहिल्यानंतर आता ते पुन्हा वरच्या दिशेने चढू लागण्याची चिन्हे आहेत. वाढता खर्च, विस्तारासाठी होत असलेली प्रचंड गुंतवणूक त्यातच स्पेक्ट्रमसाठी वाढलेल्या किमती अन्य नियामक खर्चापायी, अनेक कंपन्यांना नफाक्षमता सांभाळणेही कठीण बनले होते. मात्र ही कोंडी फोडणार कोण आणि दरवाढीला सुरुवात कोण करेल, हाच प्रश्न उरला होता, त्याचे उत्तर एअटेलने दिले आहे. भागधारकांचा कंपनीवरील विश्वास कायम ठेवण्यासाठी हा निर्णय अपरिहार्यच होता, असे भारती एअरटेलने प्रसिद्धीपत्रकातून स्पष्ट केले आहे.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















