मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोलप्रकरणी हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी भूमिका स्पष्ट करण्याची मागणी
- सोलापूर विद्यापीठाच्या नामांतरावरून राजकारण रंगू लागले
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- शाही मार्ग रुंदीकरणासाठी भूसंपादनाला स्थायीची मान्यता
- दुष्काळग्रस्तांसाठी महापालिकेकडून ४० लाख ७३ हजाराची मदत
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- जमिनीच्या वादातून बिल्डरवर गोळीबार; प्रकृती चिंताजनक
- ताडोबाच्या बफरझोनमध्ये वनभ्रमंतीला चालना देण्याची मागणी
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
रघुरामन राजन यांचा सरकारला सल्ला
नवी दिल्ली : मध्य आर्थिक आढाव्यात अंदाजित करण्यात आलेला ५.७ ते ५.९% हा विकास दर समाधानकारक निश्चितच नाही. तो अधिक वाढण्याच्या दृष्टीने निर्णायक पावले उचलण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपण आता अशा निर्णयांच्या शेवटाकडे नाही तर शेवटाच्या सुरुवातीच्या टप्प्यावर आहोत. प्रकल्पांना जलदगतीने मंजुरी, भांडवली बाजार सुधारणांच्या दिशने कार्यक्रम आणि गुंतवणूकदारांचा विश्वास उंचावणाऱ्या अर्थसंकल्पीय निर्देशनाची नितांत आवश्यकता आहे, असा सरकारचे मुख्य आर्थिक सल्लागार रघुरामन राजन सध्याच्या अडचणींवरील उतारा सुचविला आहे.
चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या अर्धवार्षिकात विकास दर ५.४% राहिला आहे. तो उर्वरित कालावधीत ६% असावयासच हवा. उद्योगधंद्यांचे मनोबल, कंपन्यांचा नफा, अधिक सरस औद्योगिक उत्पादन दर आणि सुधारणारा महागाई दर याद्वारे ते साध्य केले जाऊ शकते. वित्तीय पायाभूत क्षेत्राच्या बलस्थानाला अनन्य साधारण महत्त्व देणे गरजेचे आहे. कंपनी रोखे बाजारपेठतील सुधारणा, पायाभूत क्षेत्राची वित्तीय गरज भागविण्यासाठी भांडवली बाजारात सक्षमता यायला हवी.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















