सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे हे घटनाबाह्य आहेत असे म्हणून ते रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक रोखे प्रकरणावर पुन्हा एकदा…
सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे हे घटनाबाह्य आहेत असे म्हणून ते रद्द केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडणूक रोखे प्रकरणावर पुन्हा एकदा…
या आंदोलनाची मुख्य मागणी शेतीमालाला स्वामिनाथन आयोगाने शिफारस केलेल्या सूत्रानुसार हमीभाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने कायदा करावा अशी आहे.
अश्रू प्रामाणिकच असतात, पण त्यामागची अन्यायग्रस्तता खरी आहे का, हे तपासून पाहणे महत्त्वाचे ठरते..
भाजप सत्तेवर आला तर राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या तीन राज्यामधल्या शेतकऱ्यांना हमीभाव वाढवून दिला जाईल असे आश्वासन पंतप्रधान…
सरकारची धोरणे इतकी शेतकरीविरोधी कशी काय असू शकतात, या प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा हा प्रयत्न आहेच. पण धोरणांचे प्राधान्यक्रम समजा योग्य…
‘अन्न भाग्य योजने’वरून कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या वाद सुरू आहे.
‘अन्न भाग्य योजने’वरून कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार आणि केंद्र सरकार यांच्यात सध्या वाद सुरू आहे.
‘अदानी’प्रश्नावर राजकीय खल बराच झाला आहे, पण अशा स्वरुपाच्या क्रोनी कॅपिटालिझमच्या विळख्यात सापडणे अर्थव्यवस्थेसाठी किती घातक ठरते, याचाही विचार व्हायला…
स्त्रियांचे कपडे बघून पुरूषांच्या भावना चाळवल्या तर त्या भावनांवर नियंत्रण ठेवायची जबाबदारी स्त्रियांची हा दांभिकपणा नाही तर काय?
डॉ बाबासाहेब आंबेडकरांना प्रिय असलेला शब्द होता समता. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ त्या जागी समरसता हा शब्द का वापरतो ?…
संख्याबळ आणि आर्थिक बळ यांच्यापुढे मान तुकवून भाजपने दोघा प्रवक्त्यांना दूर केले. तरीही प्रश्न उरलेच.
संख्याबळ आणि आर्थिक बळ यांच्यापुढे मान तुकवून भाजपने दोघा प्रवक्त्यांना दूर केले. तरीही प्रश्न उरलेच.. ते का आणि कोणते प्रश्न…