लोकसभा निवडणुकीत बंडात साथ देणाऱ्या सर्व १३ खासदारांना पुन्हा उमेदवारी देणेही शिंदे यांना शक्य झालेले नाही. हा शिंदे यांच्यासाठी मोठा…
लोकसभा निवडणुकीत बंडात साथ देणाऱ्या सर्व १३ खासदारांना पुन्हा उमेदवारी देणेही शिंदे यांना शक्य झालेले नाही. हा शिंदे यांच्यासाठी मोठा…
आतापर्यंतच्या लोकसभा निवडणुकांमध्ये सर्वात कमी ९ मतांनी दोन उमेदवार विजयी झाले आहेत.
निवडणुकीतील पाठिंबा, टोल, फेरीवाले, प्रार्थनास्थळांवरील ध्वनिक्षेपक आदी महत्त्वाच्या विषयांवर मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भूमिकेत कधीच सातत्य राखलेले नाही.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खंबीर नेतृत्वाच्या मुद्द्यावर मनसेने महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला असला तरी त्याचा लोकसभा निवडणुकीत महायुतीला फायदा…
महाविकास आघाडीच्या जागावाटपात शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा वरचष्मा असून, मित्र पक्षांपुढे काँग्रेसची फरफट झाली आहे.
शिंदे यांनी भाजपच्या दबावाला बळी पडू नये, अशी भूमिका पक्षातील नेत्यांकडून मांडली जात आहे.
पिलभीत मतदारसंघातून वरुण गांधी यांना भाजपने उमेदवारी नाकारल्याने प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली
महाविकास आघाडीबरोबर फारकत घेत तिसरी आघाडी स्थापन करून निवडणूक लढविण्याची घोषणा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी केल्याने ही…
महाविकास आघाडीत जागावाटप जाहीर होण्यापूर्वीच शिवसेनेने २२ जागा लढविण्याचे जाहीर करून १७ जागांवरील उमेदवारांची घोषणाही केली. शिवसेनेच्या या आक्रमक चालीमुळे…
तमिळनाडूत १९६७ पासून म्हणजेच गेल्या पाच दशकांपेक्षा अधिक काळ द्रमुक वा अण्णा द्रमुक या प्रादेशिक पक्षांचाच पगडा कायम राहिला आहे.
बिहारच्या राजकारणात १९९०च्या दशकात लालूप्रसाद यादव, नितीशकुमार आणि रामविलास पासवान या समाजवादी चळवळीतील तीन नेत्यांचा उदय झाला.
सैनी हे विधानसभेचे सदस्य नसल्याने त्यांना कायद्यातील तरतुदीनुसार सहा महिन्यांमध्ये निवडून येणे आवश्यक आहे. सैनी यांची मुख्यमंत्रीपदी १२ मार्च रोजी…