वर्ष २०२४ हे अनेक कारणांमुळे खऱ्या अर्थाने देशाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे म्हणता येईल. वसाहतवादाच्या छायेतून मुक्ती मिळविण्याच्या आपल्या संघर्षांच्या संदर्भातही हे…
वर्ष २०२४ हे अनेक कारणांमुळे खऱ्या अर्थाने देशाच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे म्हणता येईल. वसाहतवादाच्या छायेतून मुक्ती मिळविण्याच्या आपल्या संघर्षांच्या संदर्भातही हे…
घराणेबाज राजकीय पक्ष विचारधारा आधारित पक्षाच्या तुलनेत विभाजित होण्याची शक्यता नेहमीच अधिक असते..
यंगूनच्या स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात लोकमान्य टिळकांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रमाच्या निमित्ताने मांडलेचा प्रवास झाला.
लोकशाही व्यवस्थेत लोक आणि राज्यशकट चालविणारे सत्ताधीश यांच्यामधील संवादाला विशेष महत्त्व असते.
आधुनिक काळामधील जनतेच्या आशा, आकांक्षा व अपेक्षा यांना समर्पक अशा नवकल्पना राबवत देशात नवी चेतना निर्माण करण्याचे कार्य नरेंद्र मोदी…
पुण्यात ‘डेस्टिनेशन इंडिया’ ही राष्ट्रीय परिषद २८-२९ जानेवारीला होत आहे. या परिषदेच्या निमित्ताने आयसीसीआरच्या अध्यक्षांनी लिहिलेले टिपण..
पाच वर्षांपूर्वी २०१४ मध्ये भारतात सत्तांतर झालं. त्यावेळी जगातल्या अनेक लोकशही राष्ट्रांमध्ये लोकशाहीच्या यशस्वितेपुढील आव्हानांची चर्चा होती.
राजकीय अस्थिरता, भ्रष्टाचार आणि मतपेढीचे राजकारण हे विकासाच्या राजकारणाला खीळ घालणारे सर्वात मोठे घटक म्हणता येतील.
मध्य प्रदेशच्या या विकास यात्रेची गती वाढविणारे इंजिन ठरले ते शेतीचे क्षेत्र!
३ ऑक्टोबर २०१४ या दसऱ्याच्या दिवशी पहिल्यांदा ‘मन की बात’ हा कार्यक्रम प्रसारित झाला.
महिलांच्या आरोग्य रक्षणातून त्यांचे विविधांगी सक्षमीकरण आणि पर्यावरण रक्षण!
मुद्रित माध्यमांना इलेक्ट्रॉनिक माध्यमांच्या विलक्षण वेगाशी स्पर्धा करणे भाग होते.