मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
भ्रष्टाचार आणि परदेशी बँकांतील काळ्या पैशाच्या मुद्दय़ावरील काँग्रेस आघाडी शासनाला सातत्याने धारेवर धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांना केंद्र शासनाने सणसणीत चपराक लागवली आह़े रामदेव बाबा यांच्याकडून चालविण्यात येणाऱ्या न्यासांनी योग शिबिरे घेताना सेवाकर चुकवल्याचा आरोप करीत शासनाने त्यांच्याकडे ५ कोटी रुपायांच्या कराची मागणी करणारी नोटीस पाठवली आह़े पतंजली योगपीठ आणि दिव्य योग या हरिद्वार येथील न्यासांनी भरवलेली बाबांची योग शिबिरे, हे व्यावसायिक उपक्रम होत़े त्यामुळे या संस्थांनी उपस्थितांकडून जमा केलेल्या शुल्कावरील कर म्हणून ५.१४ कोटी रुपये शासन दरबारी जमा करणे आवश्यक आहे, असे बजावणारी नोटीस उत्पादन शुल्क विभागाने पाठवली आह़े




















Hidden due to low comment rating. Click here to see.
भ्रष्टाचार आणि परदेशी बँकांतील काळ्या पैशाचे मालक असलेल्या काँग्रेसला सातत्याने धारेवर धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांना मुर्ख केंद्र शासनाने सणसणीत चपराक लगावली नसून केवळ सुड घेण्यासाठी नोटिस पाठविलेली आहे. पुर्वी रामदेव बाबांनी सर्व भारतभर फिरून अत्यंत अल्प शुल्क घेऊन योग शिबिरे घेतली आणि लक्षवधि लोकांना निरोगी केले.मृत्युच्या मुखातून बाहेर काढले. हल्लीची महागडी आरोग्य सेवा समान्य माणसास परवडणारी नाही.योगामुळे अनेकांना नवजीवन मिळाले. त्यामुळे सरकारचा आरोग्य सेवेवर संभवित होणारा अतिशय मोठा खर्च वाचला आहे हे या बथ्थड सरकारच्या डोक्यात का जात नाही ? अनमोला ध्यात्मिक सेवा दिल्याबद्दल सेवाकर लावणे तांत्रिक दृष्ट्या खरे असले तरी व्यावाहारिक दृष्टया मुर्खपणाचे आहे.
भ्रष्टाचार आणि परदेशी बँकांतील काळ्या पैशाचे मालक असलेल्या काँग्रेसला सातत्याने धारेवर धरण्याचा प्रयत्न करणाऱ्या योगगुरू बाबा रामदेव यांना मुर्ख केंद्र शासनाने सणसणीत चपराक लगावली नसून केवळ सुड घेण्यासाठी नोटिस पाठविलेली आहे. पुर्वी रामदेव बाबांनी सर्व भारतभर फिरून अत्यंत अल्प शुल्क घेऊन योग शिबिरे घेतली आणि लक्षवधि लोकांना निरोगी केले.मृत्युच्या मुखातून बाहेर काढले. हल्लीची महागडी आरोग्य सेवा समान्य माणसास परवडणारी नाही.योगामुळे अनेकांना नवजीवन मिळाले. त्यामुळे सरकारचा आरोग्य सेवेवर संभवित होणारा अतिशय मोठा खर्च वाचला आहे हे या बथ्थड सरकारच्या डोक्यात का जात नाही ? अनमोल ध्यात्मिक सेवा दिल्याबद्दल सेवाकर लावणे मुर्खपणाचे आहे. पहाटे साडे पाच वाजता योगशिबिर लावण्यासाठी जाहिरात, स्वच्छ जागा टॉयलेत व्यवस्था ,स्टेज, लाईट्स, ध्वनीवर्धक