पाकिस्तानसमवेत सौहार्दाचे, शांततेचे, मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास भारत बांधील आहे, दोन देशांमधील सहकार्यामुळेच प्रांतात प्रगती आणि भरभराटीची द्वारे खुली होतील, असे राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी म्हटले आहे.
पाकिस्तानच्या राष्ट्रदिनानिमित्त अध्यक्ष ममनून हुसेन यांना पाठविलेल्या संदेशात मुखर्जी यांनी पाकिस्तानातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.