राजकीय पक्षांशी संघर्ष करण्याऐवजी ममता बॅनर्जी या निवडणूक आयोगाशी लढत आहेत, असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लगावला. निकालापूर्वीच तृणमूल काँग्रेसने पराभव स्वीकारला आहे, अशी टीका पंतप्रधानांनी प्रचारसभेत केली.