मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
भारत विरूद्ध इंग्लंड पाचवा आणि शेवटचा एकदिवसीय सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या सामन्यात देखील भारतीय संघाच्या आघाडीच्या फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. अवघ्या पन्नास धावांच्या आत भारताचे पाच फलंदाज बाद झाले. यात युवराज सिंग आणि विराट कोहली शुन्यावर बाद झाले. पुन्हा एकदा भारताचा डाव सांभाळण्याची जबाबदारी भारताच्या मधल्या पट्टीतील फलंदाजांवर आली आहे. सध्या सुरेश रैना भारतीय संघाचा डाव सांभाळण्याचा प्रयत्न करत असून त्याचे अर्धशतक झाले आहे.
भारत-
गौतम गंभीर(२४ धावा)
रोहित शर्मा (४ धावा)
विराट कोहली (० धावा)
युवराज सिंग (० धावा)
महेंद्रसिंग धोनी (१५ धावा)
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















