मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- कोल्हापूर, सांगली जिल्ह्य़ात वादळी पावसामुळे नुकसान
- कोल्हापुरातील एलबीटी विरोधातील आंदोलन आजपासून मागे
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
- स्थानिक संस्था कर जकातीशी समतुल्य उद्योगांना सवलती कायम
- विद्यार्थिनींच्या गाडीने सुटीत अर्थार्जनाची गोडी लावली
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
पहिल्यांदाच खेळला गेलेला अंधासाठीचा टि-ट्वेन्टी विश्वचषक भारताने आज (गुरूवार) जिंकला. विशेष म्हणजे भारताचा पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २९ धावांनी नमवून पहिल्यावहिल्या अंध विश्वचषकावर नाव नोदंवण्याची कामगिरी भारतीय संघाने केली आहे. आज बंगळुरूच्या सेंट्रल कॉलेज मैदानावर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये या स्पर्धेचा अंतिम सामना झाला, त्यामध्ये भारतीय संघाने ही कामगिरी केली आहे.
प्रथम फलंदाजी करून भारताने २० षटकांमध्ये पाकिस्तानसमोर विजयासाठी २५९ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ २० षटकांमध्ये ८ बळींच्या बदल्यात २२९ धावांमध्येच गडगडला. त्यामुळे भारताने हा सामना तबब्ल ३० धावांनी आपल्या खिशात घातला. भारतीय संघातील केतन बेदी याने सर्वाधिक ९८, प्रकाश जयरामैया ४२ आणि उपकर्णधार अजयकुमार रेड्डीने २५ धावा केल्या.
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा



















