पहिल्या टी -२० सामन्यात दारूण पराभव झाल्यानंतर भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात पराभवाचा बदला घेतला. श्रीलंकेवर ६९ धावांनी विजय मिळविला आहे.  तीन सामन्यांच्या मालिकेत भारताने विजय मिळवून १-१ अशी बरोबरी केली आहे.