भूसंपादन विधेयक जनविरोधी असल्याची टीका माकपच्या नेत्या वृंदा करात यांनी येथे केली आहे. मोदी सरकारला शेतकरी, आदिवासींच्या जमिनी खासगी उद्योजकांना वाटण्यासाठी हव्या आहेत असा आरोप त्यांनी केला.