तलाठी कार्यालयात एक फलक लावलेला असतो, 'अंगठा मारून झाल्यावर शाई भिंतीला पुसू नये' त्यावर एका पुणेकराने लिहिले, 'दीड शहाण्यांनो. ते लिहिलेलं वाचता आलं असतं तर अंगठा मारला असता का? बिनडोक कुठले !'