मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- पाणी प्रश्नावरून नगरसेवक व नागरिकांनी 'ओसीडब्ल्यू'च्या कार्यालयातील साहित्य जाळले
- शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके पडणार
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती सुधारत असल्याचे काल (गुरूवार) रात्री उध्दव ठाकरे याच्यातर्फे सांगण्यात आले असले तरी आजही (शुक्रवार) मातोश्रीवर दिग्गजांची रीघ चालूच आहे. आज सकाळी योगगुरू रामदेव बाबा आणि अभिनेते सुरेश व विवेक ओबेरॉय यांनी "मातोश्री'वर बाळासाहेबांची भेट घेतली. तसेच पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू जावेद मियाँदाद यांनीही बाळासाहेबांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी सदिच्छा व्यक्त केली आहे. पुणे स्थित प्रसिद्ध व्यंगचित्रकार आर.के.लक्ष्मण यांच्या कुटुंबीयांनतर्फेही बाळासाहेबांसाठी प्रार्थना करण्यात आल्याचे समजते.
दरम्यान, शिवसेनेचे खासदार अनिल देसाई यांनी आज (शुक्रवार) सकाळी बाळासाहेबांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले. आज सकाळी लीलावती रूग्णालयाचे डॉ. जलील परकार आणि त्यांची टीम मातोश्रीवर दाखल झाली होती. मात्र, साधारण आर्धातासानंतर माध्यमांशी काहीही न बोलताच ते स्रवजण निघून गेले.
बाळासाहेबांच्या प्रकृतीची माहिती घेण्यासाठी आज सकाळी पुन्हा "मातोश्री'समोर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे. काल विविध क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी मातोश्रीवर वर्णी लावली होती.




















य़ोग करा असा संदेश योग ॠषी रामदेव सर्वांना देतात व योग शिकवतात. भारत व परदेशात अनेकांनी त्याचा लाभ घेतला व घेत आहेत.असाद्य रोगांनी पिडलेल्या अनेक आलोपॅथी डॉक्टरांना सुद्धा फायदा झाला आहे.योग नहि करोगे तो डी जनरेशन,वार्धक्य लवकर येते, मेद वाढतो,आचार विचार बिघडतात,इन्द्रियावर नियंत्रण राहत नाही. पाच विषयकडे मन धावते. मल मुत्रावर ताबा राहत नाही. बीपी शुगर मधुमेह हार्मोन्स किडनी फेल हार्ट फेल लट्टपण, ब्लड कॅन्सर त्वचा रोग,को्लोस्टराल। निद्रानाष अस्थमा असमाधान रोग पावोंगे. केशगळती कान की बिमारी ब्रेन ट्युमर प्रोस्टेट ग्लॅन्ड्स वाढ, कोलायटीस मुतखडा आळस लिव्हर रोग सर्दी पडसे खोकला मानसिक रोग मनोरुग्ण हार्ट ब्लॉकेज घातक विचारसरणी । कोष्टबद्धता, पित्ताचा त्रास इत्यादि अनेक आधि व्याधि सहन कराव्या लागतात..जरा मरण मोक्षाय योग करा.शरीर तंत्र पुरा सिस्टम बदल जाता है। पुर्व जन्म के संस्कार नष्ट होते है।वर्तमान जन्म और पुनर्जन्म।समर्थ- सतगुरु मिल जाय तो जीवन बदल जाता है।ग्लानी उदासी नष्ट हो जाती है।प्राण विद्या ब्रह्मविद्या है।योग कल्पवृक्ष है।लाभ ही लाभ है मन चित्तावर नियंत्रण, समाधि योग ते कैवल्य योग प्राप्त होतो. जो कुछ होगा शुभ होगा .