मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- अल्पसंख्याक सूचीमध्ये जैन धर्माच्या समावेशासाठी प्रयत्न करू - मुख्यमंत्री
- संगमनेरजवळ पेट्रोलपंपावर ६५ हजारांची लूट
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
- तरुणीचा खून करून मृतदेह जाळल्याच्या प्रकरणात एकाला फाशी, दुसऱ्याला जन्मठेप
- सार्वजनिक बांधकाम विभागात पाच हजार कोटींचा घोटाळा
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
रेल्वेच्या महामेगाब्लॉकमुळे झालेल्या गर्दी-गोंधळाने गाडीतून पडून झालेल्या तीन प्रवाशांच्या मृत्यूबाबत रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनय मित्तल यांनी शनिवारी मुंबईत हात झटकले. मात्र मध्य रेल्वेवर ठाणे व कळवा यार्डाच्या तांत्रिक कामाबाबतच्या कामाची पूर्वकल्पना प्रवाशांना देण्यात आम्ही कमी पडलो, अशी स्पष्ट कबुली त्यांनी दिली. यापुढे रेल्वेच्या विभागात समन्वयाचा अभाव राहू नये, यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
या काळात उपनगरी गाडय़ांना झालेल्या प्रचंड गर्दीमुळे तीन प्रवाशांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाची चौकशी सुरू असली तरी या अपघातांचा रेल्वेच्या कामाशी काही संबंध असल्याचे दिसत नसल्याचे त्यांनी सांगितले. दोन मृत्यू हे डाऊन मार्गावर झाले होते, मग गर्दीचा त्याच्याशी काय संबंध, असा सवालही त्यांनी केला.
प्रवाशांना खूशखबर
* मुंबईत लवकरच प्रायोगिक तत्त्वावर वातानुकूलित उपनगरी गाडी
* येत्या मे महिन्यापर्यंत दहा ठिकाणी सरकते जिने
* रेल्वे प्रवाशांसाठी ५१ अतिरिक्त सेवा मार्चपर्यत देणार
* पश्चिम रेल्वेवर आणखी एक १५ डब्यांची गाडी
* छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण मार्ग जूनपर्यंत डीसीमध्ये रूपांतरित
* खानपान तक्रारींच्या निवारणासाठी स्वतंत्र कक्ष
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















