खडकवासला धरणात चौघे मित्र पोहण्यासाठी गेले असता त्यापैकी दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेबाबत आधिक तपास अभिरुची पोलीस स्टेशन करित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, खडकवासला धरणात आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास चार मित्र पोहण्यासाठी गेले होते. त्यापैकी दोघांचा मृत्यू झाला आहे.

मृत फिरोज नदाफ (वय १९) आणि वाजिद सय्यद (वय १८) हे दोघे ही बाबा खान वस्ती वारजे माळवाडी येथे राहणार आहेत. हे दोघे ही पावणे चार वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडत असल्याचे त्याच्या मित्रांच्या लक्षात आले. त्यांना बाहेर काढून तत्काळ खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. या दोघांची तपासणी केली असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेचा आधिक तपास करण्यात येत आहे.

tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
नाव उलटून सहा मृत्युमुखी; झेलम नदीतील दुर्घटना, बहुसंख्य शाळकरी मुलांचा समावेश
Fire at Shop in Chhatrapati SambahjiNagar
छत्रपती संभाजीनगरमध्ये कापड दुकानाला भीषण आग, एकाच कुटुंबातल्या सात जणांचा मृत्यू
Punjab Girl, 10, Dies After Eating Cake Ordered Online On Her Birthday
वाढदिवसाला ऑनलाईन मागवलेला केक खाल्ल्याने दहा वर्षांच्या मुलीचा मृत्यू, कुठे घडली घटना?