जिल्ह्यातील नऊ तालुक्यांत पाण्याचे दुर्भिक्ष जाणवत आहे. या भागातील २१९ गावे, ४७७ वाड्यांना २३८ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
राज्याच्या जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील धरणांतील पाणीसाठा ३५.८८ टक्क्यांवर आला आहे.
सुरळीत व मुबलक पाणी देण्यात महापालिका अपयशी ठरत असल्याने प्रशासनावर अवलंबून न राहता वाकड, ताथवडे, पुनावळे, थेरगाव, चऱ्होली, मोशी, डुडुळगावातील…
इंद्रायणी नदीवरील निघोजे बंधाऱ्याला गळती लागली असून ४० एमएलडी पाण्याची तूट निर्माण झाल्याने समाविष्ट गावातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
धरणात फक्त मृत पाण्याचा साठा शिल्लक राहिल्याने पश्चिम भागात व तालुक्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे.
एकूण गरज वाढत असताना जलसाठ्याचे घटते प्रमाण यंदाचा चिंतेचा विषय ठरला आहे.
आजमितीला पवना धरणात ४४.७२ टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे. उपलब्ध पाणीसाठा जूनअखेरपर्यंत पुरेल असा पाटबंधारे विभागाचा अंदाज आहे.
मोरबे धरणातून होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नवी मुंबईत इतर शहरांच्या मानाने पाण्याची गंभीर समस्या जाणवत नाही. परंतू देखभाल-दुरुस्तीची कामे हाती घेतल्यावर पाणीपुरवठा…
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात मात्र ४९ टक्क्यांपेक्षा अधिक जलसाठा आहे. नवी मुंबई शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात अद्याप…
जूनमध्ये पुरेसा पाऊस पडला नाही, तर जुलैपर्यंत पाणी पुरविण्याचे खडतर आव्हान महापालिकेसमोर असेल.
वारणा धरणातून थेट पाईपलाईन हाच इचलकरंजीच्या पाण्यासाठी योग्य पर्याय असल्याची भूमिका पाणी पुरवठा समितीचे माजी सभापती शाहीर विजय जगताप यांनी…
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो लि. कारखान्यावर ईडीने कारवाई करून ५० कोटींची मालमत्ता जप्त केली.…