गडचिरोली जिल्हा (Gadchiroli District) २६ ऑगस्ट १९८२ रोजी चंद्रपूर जिल्ह्यापासून वेगळा करण्यात आला. तेव्हा हा महाराष्ट्राचा ३१ वा जिल्हा म्हणून अस्तित्वात आला. गडचिरोली, सिरोंचा हे चंद्रपूर जिल्ह्यामधील तालुके होते. गडचिरोली जिल्हा महाराष्ट्र राज्यात ईशान्य दिशेला असून तेलंगणा व छत्तीसगड राज्यांच्या सीमेलगत आहे. हा जिल्हा नक्षलग्रस्त आहे. हा जिल्हा महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ या प्रदेशात येतो.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत राज्यभरात भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्यांची रीघ लागली असताना गडचिरोलीतदेखील तेच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या चार दिवसांत उमेदवारी…
अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेल्या राज्यातील एकमेव ‘हत्तीकॅम्प’मध्ये होळीच्या दिवशी राणी नावाच्या मादा हत्तीने एका गोंडस पिलाला जन्म दिल्याने प्राणीप्रेमींनी…
लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घातपात घडवण्यासाठी तेलंगणाहून गडचिरोलीत आलेले चार नक्षलवादी मंगळवारी पहाटे विशेष नक्षलविरोधी पथक ‘सी ६०’च्या जवानांशी झालेल्या चकमकीत…