कोल्हापूर (Kolhapur) हा महाराष्ट्रातील एक प्रमुख जिल्हा आहे. ऐतिहासिक महालक्ष्मी मंदिर, कोल्हापुरी चपला, कुस्ती, मांसाहारी जेवण आणि कोल्हापुरी गूळ या गोष्टींसाठी हा प्रदेश प्रसिद्ध आहे. तसेच, बहुजन समाजाचे उद्धारकर्ते छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे कोल्हापूरला शाहूनगरी म्हणूनही ओळखलं जातं. छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र राजाराम यांनी इ़ स.१६९८ मध्ये साताऱ्याला (Satara) छत्रपतींच्या गादीची स्थापना केली. पण राजारामांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी ताराराणी यांनी राज्याची सूत्रे हाती घेऊन स्वतंत्र गादीची स्थापना कोल्हापुरात केली. Read More
लोकसभा निवडणुकीच्या कर्तव्यावर असलेल्या जिल्हा परिषदेतील एका अधिकाऱ्यास दुसऱ्या अधिकाऱ्याच्या टोळक्याने २३ लाख रुपयांचा अपहार कबूल करण्याच्या मागणीसाठी अपहरण करून…
लोकसभा निवडणुकीमध्ये ठराविक मुद्द्यांवर चर्चा होत असताना सामाजिक कार्यकर्ते संदीप गुंडोपंत संकपाळ यांनी पर्यावरण रचनाचा मुद्दा घेऊन ती लढवण्याची भूमिका…
कोल्हापूर जिल्ह्यात प्रमुख उमेदवारांनी नामनिर्देशन पत्रे दाखल केली असून, त्यांच्या संपत्तीचे विवरण पुढे आले आहे. त्यामध्ये कोल्हापूरचे काँग्रेसचे उमेदवार शाहू…