scorecardresearch

‘पुणेकर की सांगलीकर’वरून रंगली पालकमंत्री-पतंगराव यांच्यात जुगलबंदी

खरा पुणेकर कोण आहे? टिळक, धारिया, कलमाडी हे काय पुणेकर आहेत का, असे प्रश्न पतंगरावांनी उपस्थित केले.

महाडीकांना काँग्रेसबरोबर राहण्यास सांगूनही निवडणुकीत दाखल – पतंगराव कदम

काँग्रेस – राष्ट्रवादीच्या भल्यासाठी नव्या दमाच्या तरुणांना पाठिंबा देवून महाराष्ट्र उभा करण्याची वेळ आली आहे, असे आवाहन डॉ. पतंगराव कदम…

सांगलीच्या राजकारण परिवर्तनाची नांदी

सांगली बाजार समितीत जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलचा झालेला पराभव ही जिल्ह्याच्या राजकारणात परिवर्तनाची नांदी असल्याचे माजी मंत्री डॉ. पतंगराव…

सांगलीत बाजार समिती निवडणुकीत जयंत पाटील गटाचा धुव्वा, पतंगराव कदमांचा एकतर्फी विजय

सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत सोमवारी कॉंग्रेस नेते पतंगराव कदम यांच्या नेतृत्त्वाखालील वसंतदादा रयत पॅनेलने राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जयंत पाटील…

देशाला चाकूरकरांच्या नेतृत्वाची गरज

लातूर येथे शिवराज पाटील चाकूरकरांच्या सत्कारात पुन्हा एकदा त्यांच्या कपडय़ाची चर्चा त्यांनीच घडवून आणली. १९६७ साली काँग्रेसच्या प्रचारात विविध सभांमध्ये…

कारभार सुधारा अन्यथा परिणामाला सामोरे जा

सांगलीतील लोक दूषित पाणी पिऊन जगतातच कसे, असा प्रश्न आपणास पडला असल्याचे सांगत महापालिकेचा कारभार सुधारा अन्यथा परिणामाला सामोरे जाण्यास…

पतंगराव कदम यांना दणका!

गायरान जमिनीवर रुग्णालय बांधण्याकरिता घालण्यात आलेली अट पूर्ण केलेली नसतानाही केवळ मंत्र्याची…

सांगलीतून मदन पाटील, मिरजेतून जाधव, खानापुरातून पाटील, पलूसमधून कदम

सांगलीतून मदन पाटील, मिरजेतून प्रा. सिद्धार्थ जाधव, खानापुरातून सदाशिव पाटील आणि पलूसमधून स्वत: डॉ. पतंगराव कदम यांची काँग्रेसची उमेदवारी निश्चित…

वाघाची हत्या हा अपघात, नरभक्षक होता की नाही हेसुद्धा अस्पष्ट – पतंगराव कदम

सात जणांना ठार करणाऱ्या वाघाला नरभक्षक ठरवून गोळ्या घालून ठार मारण्याची घटना हा एक अपघात होता, असे स्पष्टीकरण राज्याचे वनमंत्री…

‘पाणी दुष्काळी पट्टय़ातील शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध’

दुष्काळी भागाला वरदान ठरणाऱ्या टेंभू प्रकल्पाचे पाणी दुष्काळी पट्टय़ात शेवटच्या टोकापर्यंत पोहोचविण्यास शासन कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ.…

सोनिया गांधी, शरद पवार यांचाच जागा वाटपाबाबत अंतिम निर्णय

विधानसभा निवडणुकीवेळी जनता ठरवेल, त्यालाच काँग्रेस पक्षाची उमेदवारी देण्यात येईल, असे वनमंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी सोमवारी पत्रकाराशी बोलताना सांगितले.…

संबंधित बातम्या