देशातील ९० टक्के जनतेच्या कल्याणासाठीचा पैसा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २५ उद्योगपतींना दिला आहे.अशा शब्दात काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला.
जगातील सर्वात मोठी वित्तीय संस्था असा नावलौकिक असलेल्या जेपी मॉर्गन या संस्थेचे सीईओ जेमी डिमॉन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाबाबत मोठा दावा केला आहे.
भाजपाचे नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. “या लोकसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांना सुट्टी मिळेल”, असे नारायण राणे यांनी म्हटले आहे.