उरी हल्ल्यानंतर विविध व्यासपीठांवर पाकविरुद्ध आक्रमक भूमिका घेतलेल्या भारताकडून पाकसंदर्भात एक कठोर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. पाकला देण्यात आलेला मोस्ट फेवर्ड नेशन (सर्वाधिक पसंतीच्या राष्ट्राचा ) हा दर्जा कायम ठेवायचा किंवा रद्द करायचा, यावर भारत पुनर्विचार करणार आहे.