मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर प्रत्युत्तरादाखल भारताला पाकिस्तानमधील दहशतवादी तळ नष्ट करण्याची गरज होती. मी तसा सल्लाही त्यावेळच्या यूपीए सरकारला दिला होता. परंतु त्या सरकारने तो टाळला होता, असा गौप्यस्फोट माजी परराष्ट्र सचिव आणि यूपीए सरकारच्या काळात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार राहिलेले शिवशंकर मेनन यांनी दिली.