महाराष्ट्रात आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे निघालेले मोर्चे देवेंद्र फडणवीस सरकारविरुद्ध नसल्याची टिप्पणी केंद्रीय रस्ते व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केली. तसेच मराठा समाजाच्या एकाही मोर्चामध्ये ‘मुख्यमंत्री मुर्दाबाद’च्या घोषणा झालेल्या नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.