
महाराष्ट्रातील दुष्काळाला अनेक कारणे आहेत. पण कारणांबरोबरच उपायही आहेत. उपाय हाताशी असताना इकडे तिकडे धावाधाव करण्याचीही आवश्यकता नाही. पाणी व सिंचन या घटकांचा मागोवा घेण्यासाठी राज्य सरकारनेच १३ वर्षांपूर्वी 'जल व सिंचन आयोगा' ची स्थापना केली होती.

Sunday, May 19, 2013
महाराष्ट्रातील दुष्काळाला अनेक कारणे आहेत. पण कारणांबरोबरच उपायही आहेत. उपाय हाताशी असताना इकडे तिकडे धावाधाव करण्याचीही आवश्यकता नाही. पाणी व सिंचन या घटकांचा मागोवा घेण्यासाठी राज्य सरकारनेच १३ वर्षांपूर्वी 'जल व सिंचन आयोगा' ची स्थापना केली होती.

Sunday, May 19, 2013
'गिरिप्रेमी' संस्थेच्या 'एव्हरेस्ट-ल्होत्से' मोहिमेस नुकतेच यश आले. आठ हजार मीटरपेक्षा उंच दोन शिखरांवर एकाच वेळी यश मिळवणारी ही पहिली भारतीय नागरी मोहीम ठरली आहे. या मोहिमेचा नेता उमेश झिरपे याने या यशानंतर 'बेस कॅ म्प'हून व्यक्त केलेल्या भावना.

Sunday, May 19, 2013
उंचीच्या आकडेवारीची गंमत
सन १८५०मध्ये सर्वोच्च शिखर म्हणून एव्हरेस्टचा शोध लागल्यावर त्याची त्या वेळी घेतलेली उंची ही २९००२ फूट होती. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 'सव्र्हे ऑफ इंडिया'तर्फे हिमालयाच्या करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतीय सव्र्हेअर बी. एल. गुलाटी

Sunday, May 19, 2013
ज्येष्ठ विचारवंत असगर अली इंजिनियर यांचे नुकतेच निधन झाले. एका बाजूला दाऊदी बोहरा समाजातील दडपशाहीविरोधात लढत असताना एकूण मुस्लीम जगात होणाऱ्या अन्यायाकडेही त्यांचे बारीक लक्ष होते. इस्लाम धर्माने स्त्रियांना दिलेले अधिकार मुस्लिमांकडून वेळोवेळी नाकारले जातात. याविरोधात इंजिनियर यांनी प्रदीर्घ वैचारिक लढा दिला आहे. त्यांच्या कार्याचा घेतलेला वेध..

Sunday, May 19, 2013
महाराष्ट्राचा अनेक भाग दुष्काळात होरपळत आहे. ग्रामीण जनतेला दिलासा देण्यासाठी सरकार अनेक योजना राबवते, पण प्रत्यक्षात त्याचा लाभ गरजूंना मिळत नाही , अशी ओरड चालू असते. राज्याच्या काही भागांत तर दुष्काळ दरवर्षीच जाणवत असतो. तेथील हे वास्तव..

Saturday, May 18, 2013
स्वच्छ पाणी, अन्न, शौचालय, आरोग्य सेवा व शिक्षण यांवरील खर्च ही उत्तम व कार्यक्षम मनुष्यबळासाठी केलेली गुंतवणूक आहे. म्हणून आपल्या 'असंवेदनशील औदासीन्याचा अंत' घडवून आणावा लागेल. भारतवर्षांत कोणीही भुकेले झोपणार नाही, उघडय़ावर निजणार नाही, शाळेतून निघणार नाही, याची तजवीज करावी लागेल. याची जाणीव करून देणारे आणि भुकेच्या प्रश्नाची दाहकता सांगणारे हे पुस्तक ..

Friday, May 17, 2013
जागतिकीकरणाने केवढे बदल झाले, याची शेतीखेरीज अन्य क्षेत्रांतच चर्चा का होते, 'आधुनिक शेती' वगैरे स्वप्नांपासून सगळेच इतके कसे काय दुरावले, दुष्काळ यंदा आहे, पण तो नसतानाही शेतकरी अधांतरीच कसा काय राहतो या तगमगीतून प्रश्नच अधिक विचारणारा हा पत्रलेख..

Thursday, May 16, 2013
लघुउद्योगांकडे दुर्लक्ष, हेच महाराष्ट्रासह अनेक राज्यांचे धोरण असल्याची टीका अनेकदा होत असते.. परंतु सरकारच्या औद्योगिक धोरणात 'खास लघुउद्योगांसाठी' म्हणून काही सवलती किंवा योजना असल्याने, सरकार ही टीका योग्य नसल्याचा पवित्रा घेऊ शकते! मुद्दा आहे तो, या सवलती किंवा धोरणात्मक बाबी

Wednesday, May 15, 2013
असगर अली इंजिनियर यांच्या निधनाने आपण काय गमावले आहे, याची जाणीव त्यांचे विचार वाचताना यापुढे वेळोवळी होत राहील. इस्लामच्या सर्व छटांचा, सर्व पंथांचा अभ्यास करणाऱ्या असगरअलींनी समाजाची घडी आज अशी का दिसते आहे, याच्या उत्तरांचा शोधही नेहमीच घेतला.

Tuesday, May 14, 2013
एलबीटीची जी लढाई मुंबईसह राज्यातील व्यापार बंद करून जकातसमर्थक खेळले, त्यावर मात करण्यासाठी इच्छाशक्ती कोणत्याही पक्षात नाही. प्राध्यापकांच्या संपाबाबतही थोडय़ाफार फरकाने हेच दिसले. यातून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना एकटे पाडण्याचे राजकारणही झालेच. लोकनियुक्त सरकारमध्ये अशी अंदाधुंदी असताना प्रशासन आणि न्यायालयाचे फावणारच होते
कॉंग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना सर्वसामान्य माणसांकडून जगण्याची प्रेरणा मिळते....
'विसराळू विनू' नावाचा एक धडा होता आम्हाला शाळेत असताना. धडय़ातली...
आजच्या धकाधकीच्या जीवनात हस्ताक्षरी पत्रे लिहितोय कोण? एसएमएस, ई-मेल, स्काइप...
मनुष्य म्हणून आपल्या जीवनात अनेक स्थित्यंतरं येतात. स्त्रीच्या आयुष्यातलं सर्वात...
Copyright © 2013 The Indian Express ltd. All Rights Reserved.
