
रामायण, महाभारत यावर आधारित मालिकांनी ८० व ९० च्या दशकात दूरदर्शनला तुफानी लोकप्रियता मिळवून दिली होती. रविवार सुट्टीच्या दिवशी दाखविण्यात येणाऱ्या या मालिकांच्या प्रसारणाच्या वेळी तेव्हा रस्त्यांवर शुकशुकाट होत असे. भारतीयांना पौराणिक कथा, ऐतिहासिक गोष्टी याविषयी अभिमान आणि आदर आहे.





97.32








