
गेल्या शंभर वर्षांपासून 'कापसाचा जिल्हा'म्हणून ओळख असलेल्या यवतमाळची आता 'सोयाबीन जिल्हा' अशी नवी ओळख निर्माण होण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तविली आहे. यंदा शेतकऱ्यांचा कल कापसाऐवजी सोयाबीनकडे जास्त असल्याचे चित्र आहे. यवतमाळ जिल्हयात ९ लाख हेक्टर क्षेत्रापकी ८ लाख ६२ हजार हेक्टर





















-102.59 








