
मुंब्रा, कळव्याचा न्याय ठाण्याला कधी ?
सॅटिसच्या उभारणीनंतरही जागोजागी होणारी वाहतुकीची कोंडी, रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला खासगी बस चालक तसेच फेरीवाल्यांच्या उपद्रवामुळे पादचाऱ्यांना होणारा त्रास, नाकानाक्यावर सुरू असणारी रिक्षाचालकांची मनमानी, पुलाखाली बसणाऱ्या फेरीवाल्यांचा उपद्रव आणि विस्कळीत वाहनतळामुळे स्थानकाच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांचे दररोज होणारे हाल असे दररोजचे चित्र नेमके बदलणार तरी कधी, असा प्रश्न आता सर्वसामान्य ठाणेकरांना पडला आहे.









-49.37 







