मुंबई वृत्तान्त
ठाणे/नवी मुंबई वृत्तान्त
- घाऊक बदल्यांच्या बडग्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षकांमध्ये असंतोष
- एलबीटीचा भरणा सुरू; व्यापाऱ्यांमध्ये फूट
नगर/पश्चिम महाराष्ट्र वृत्तान्त
- टोल वसुलीची अधिसूचना जारी; तीस वर्षे टोल भरावा लागणार
- कोयना धरणग्रस्त करणार क्रांतिदिनी जलाशयात आंदोलन
नाशिक/उत्तर महाराष्ट्र वृत्तान्त
मराठवाडा वृत्तान्त
नागपूर/विदर्भ वृत्तान्त
रविवार वृत्तान्त
विदर्भरंग
मोस्ट कमेन्टेड
दिवाळी हा वर्षांतील सगळ्यात चांगला काळ. चांगले घडण्याची, चांगले करण्याची, शुभ चिंतण्याची ही वेळ. दिवाळीच्या या शुभ मुहूर्तावर मुंबईकरांसाठी काही चांगल्या बातम्या आहेत. मुंबईत एकाचवेळी जरूरीपेक्षा अधिक पाणी मिळते तर त्याचवेळी अनेकजण तहानेने व्याकुळलेले असतात. ही असमानता दूर करून सगळ्यांना सारखे पाणी मिळण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होत आहे. तर सर्वसामान्यांना परवडणारी म्हाडाची तब्बल ३० ते ४० हजार घरे लवकरच तयार होण्याची शक्यता असून लाखो लोकांचे गृहस्वप्न त्यामुळे साकारणार आहे. पण त्याहीपूर्वी मुंबई आणि परिसरात सध्या तयार असूनही ग्राहकांअभावी रिकामीच राहिलेली सुमारे १ लाख घरे लवकर विकली जावीत, यासाठी बिल्डरांनी दिवाळीचा मुहूर्त साधून भरघोस सवलती देऊ केल्या आहेत. आगामी वर्षांत तरी काही चांगले घडेल, असा दिलासा देणाऱ्याच या वार्ता..
- प्रतिक्रिया
- प्रतिक्रिया येथे नोंदवा


















