गांधी जयंतीच्या निमित्ताने आजपासून देशभर ‘क्लीन इंडिया’ मोहीम सुरू होत आहे. या पाश्र्वभूमीवर स्वच्छतेच्या बाबतीत राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूरची स्थिती कशी आहे, मोदींच्या उपक्रमाकडे नागपूरकर कसे बघतात यांचा घेतलेला हा मागोवा.