
शेतकऱ्यांची ४८ हजार कोटींची थकित वीज देयके माफ केल्यानंतर महावितरणचा शेअर बाजारातील प्रवेश सुकर झाला आहे.

नीट पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांच्या गोंधळामुळे देशभरात विद्यार्थी आंदोलनाचा भडका उडाला असतानाच, मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात शिक्षण क्षेत्राला दिलेल्या…

गेल्या काही दिवसांपासून देशात तरुणांचं आंदोलन सुरू आहे. २० जुलै रोजी हे आंदोलन हिंसक झालं आणि दिल्ली पोलिसांनी लाठीचार्ज केला. यावर अनेकांनी संताप व्यक्त केला. गायक-अभिनेता दिलजीत दोसांझनेही या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. विद्यार्थ्यांच्या मागण्या ऐकून घ्याव्यात, असं आवाहन त्याने प्रशासनाला केलं. यापूर्वी शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यामुळे त्याला टीका आणि कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागला होता.
