
राज्यातील दुष्काळ आणि पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्यामुळे घेतला निर्णय

राज्यातील दुष्काळ आणि पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये कमी पाणीसाठा असल्यामुळे घेतला निर्णय

शहरातील स्वयंसेवी संस्था व तज्ज्ञांनी एकत्र येऊन तयार केलेला विकास आराखडा गुरुवारी प्रसिद्ध करण्यात आला. हा नागरिकांचा विकास आराखडा आहे.

यंदाच्या गणेशोत्सवातील उत्साही गर्दीचा उच्चांक गुरुवारी कार्यकर्त्यांनी अनुभवला.

राज्यातील ५६ हजार मुले अद्यापही शाळेपर्यंत पोहोचू शकली नसल्याची नोंद राज्याच्या शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वी केली.

गणेश विसर्जनासाठी खडकवासला धरणातून ०.०७ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय गुरुवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

आरक्षित जागांवर पूर्व प्राथमिक वर्गात प्रवेश दिलेल्या विद्यार्थ्यांचे शुल्कही शासनाने द्यावे, अशा निर्णयाला राज्य शासनाने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे.

वारजे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडे करण्यात आलेल्या चौकशीत त्याने दोन जणांचे खून करून मृतदेहांची विल्हेवाट लावल्याचा गुन्हा उघडकीस आला आहे.

गणपती विसर्जनाच्या वेळी निर्माल्य नदीत न टाकण्याबाबतची जनजागृती दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे

कसबा पेठेतील हनुमान मंडळ प्रतिष्ठानतर्फे गणपतीच्या ‘पेन आर्ट’ (गिगलिंग) प्रकारातील चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे

प्रभाग ६७ मध्ये विविध संकल्पना राबवण्यासाठी सुमारे दीड कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

विसर्जन मिरवणुकीतही वीज यंत्रणेबाबत सतर्कता बाळगणे गरजेची आहे.

शिक्षण हक्क कायद्यानुसार राखीव ठेवण्यात आलेल्या जागांवरील प्रवेश करण्यासाठी शासनाने गुरुवापर्यंत (२४ सप्टेंबर) मुदत दिली होती