काँग्रेस पक्षाने बिहारमधील ७ बड्या नेत्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर पक्षाविरुद्ध कृती करणाऱ्या नेत्यांवर कारवाई केली.
दिल्लीत काँग्रेसने मतचोरीविरुद्ध ठेवलेल्या मोठ्या सभेला ‘तृणमूल’सुद्धा येईल. पण ‘इंडिया’ आघाडीचे अनेक घटक पक्ष राज्याराज्यांत एकमेकांशी लढतील. महाराष्ट्रात मात्र कोण…
बिहार निवडणुकीच्या निकालावरून देशाचे राजकीय गणित मांडण्याचा प्रयत्न केल्यास ते पूर्णपणे चुकीचे ठरेल आणि मतदान प्रक्रियेतील घोटाळयांचे पुरावे बिहारमध्ये शोधण्याचे…