
मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या चौपदरीकरणाच्या कामाचे चौथे भूमिपूजन गुरुवारी पार पडणार आहे.
पांरपारीक पिकाला फाटा देऊन फुलशेती आणि भाजीपाला लागवड केली तर शेतीतून चांगले उत्पन्न मिळू शकते.
अलिबाग येथील जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका विभागातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत.
धुळवडीच्या दिवशी अलिबाग समुद्र किनाऱ्यावर आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी स्पर्धेदरम्यान अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला होता. आता ही स्पर्धा बेकायदेशीरपणे…
अटी व शर्तींची पायमल्ली करून रायगड जिल्ह्यात ठिकठिकाणी अनधिकृतपणे बैलगाडी स्पर्धांचे आयोजन जोमाने सुरू झाले आहे
गेल्या सहा महिन्यांत बैलगाडी शर्यतीदरम्यान झालेली ही चौथी दुर्घटना आहे. त्यामुळे बैलगाडी स्पर्धेतील प्रेक्षकांच्या सुरक्षेचा मुद्दा चर्चेत आला आहे.
International Women’s Day 2023 : अनेक अडचणींवर मात करत तिने आज एक यशस्वी वैमानिक म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. आज…
कोकण आपत्ती सौम्यीकरण योजनेअंतर्गत रायगड जिल्हाने राज्यसरकारकडे १ हजार ८९४ कोटी रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी करण्यात आली होती. यापैकी…
सकाळी दहा वाजेपर्यंत शहरातील अनेक भागांत धुराचे साम्राज्य पसरले होते. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
मी बाळासाहेबांचा लढणारा शिवसैनिक असून असल्या चौकशांना मी घाबरणार नाही, अशी प्रतिक्रीया साळवी यांनी यावेळी दिली.
सरत्या वर्षांला निरोप देण्यासाठी तसेच नववर्षांच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्यातील समुद्रकिनारे सज्ज झाले आहेत.
बुडत्याचा पाय आणखिन खोलात असे म्हणतात. याचा प्रत्यय रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाला सध्या येत आहे.
जिल्ह्यात २४० ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रीया नुकतीच पार पडली. या निवडणूकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सर्वाधिक ७९ ग्रामपंचायती जिकत वरचष्मा राखला.
२४० ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार असल्याने जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम म्हणून या निवडणुकांकडे पाहिले जात आहे.
मासळीची मोठी बाजारपेठ असलेल्या रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यांवर सध्या मासळी सुकवण्याची लगबग पहायला मिळत आहे.
राज्यात सत्ता बदल होताच, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या मतदारसंघात विकास निधीचा ओघ सुरू झाला आहे.
ज्या अनंत गीते यांच्यामुळे रायगडातील शेकाप आणि शिवसेना युतीला तडे गेले, तेच अनंत गीते आता शेकापच्या वतीने आयोजित निरनिराळ्या कार्यक्रमांमध्ये…
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणांचा सखोल तपास करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेशण विभागाला दिले…
आज (शनिवारी) सुरु झालेल्या या वॉटर टॅक्सीचा लाभ २१ प्रवाशांनी घेतला असून सध्या ही सेवा केवळ शनिवार-रविवार सुरु असणार आहे.
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.