
देशात एकीकडे उष्णतेने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे.
आसामच्या मुख्यमंत्री हिमंता बिस्व सरमा यांनी केलेले एक जाहीर विधान सध्या राजकीय चर्चांचे कारण ठरत आहे.
करोना साथीच्या रोगामुळे देशात गेल्यावर्षी जनगणनेची प्रक्रिया राबवण्यात आली नाही.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा यांनी देशात समान नागरी कायदा लागू करण्याची मागणी केलीय.
आसाममध्ये आता मुस्लीम अल्पसंख्यांक राहिलेले नाहीत असं मुख्यमंत्र्यांनी भाषणामध्ये स्पष्टपणे सांगितलं. त्याचबरोबर त्यांनी चित्रपटाचाही संदर्भ दिला.
मुस्लिमांना आता अल्पसंख्यांकं म्हणता येणार नाही असंही आसामच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणादरम्यान स्पष्टपणे सांगितलं आहे.
११ मार्च २०२२ रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून १९९० मध्ये काश्मीरमध्ये झालेल्या हिंसेवर चित्रपटाचं कथानक आधारलेलं आहे.
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार भाजपने ६७२ प्रभागांमध्ये तर काँग्रेसला ७१ ठिकाणी विजय मिळवता आला.
यासाठी राज्य सरकार एक पोर्टल सुरू करेल जिथे जनता त्यांच्या सूचना देऊ शकेल, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
राहुल गांधी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर येऊन केलेले वक्तव्य हे भाजपा व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे त्यांच्यावरील संस्कार दर्शवतात, असंही पटोले…
भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोरच ईशान्य भारतातील पक्षाला मिळालेल्या विजयाचं रहस्य सांगितलं.
दूर अंतरापर्यंत मारा करण्याची क्षमता असलेले ‘पिनाक’ आणि ‘स्मर्च’ रॉकेट लॉन्चरचे आसाममध्ये लष्करातर्फे प्रदर्शन
केंद्रीय गृह मंत्रालयाने देशाच्या सीमेवरील पंजाब, पश्चिम बंगाल आणि आसाममधील सीमा सुरक्षा दलाचं (BSF) कार्यक्षेत्र १५ किलोमीटरवरुन ५० किलोमीटर करण्याचा…
जागतिक गेंडा दिवसानिमित्त आसाम सरकारने तब्बल २५०० गेंड्याची शिंगं जाळून टाकली आहेत. एका चुकीच्या समजाला तिलांजली देण्यासाठी हे केल्याचं सांगण्यात…
रस्त्यावरून जात असताना पत्ता विचारायच्या कारणाने तिला एका व्यक्तीने चुकीचा स्पर्श केला. तिने त्याला असचं पळून न जाऊ देता चांगलाच…
आसाम आणि मिझोरम या राज्यात झालेल्या सीमा वादानंतर केंद्र सरकारने ठोस उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे.
आसाममध्ये पहिल्यांदाच लव्हलिनाच्या माध्यमातून पदक येणार आहे. पदक निश्चितीनंतर आसाम सरकार कामाला लागलं आहे.
आसाम आणि मिझोराम यांच्या सीमेवर सुरू असलेला वाद चिघळू लागला असून आता आसामच्या मुख्यमंत्र्यांविरोधातच गुन्हा दाखल झाला आहे.
हे देशाला घातक; गृहमंत्री शाह यांनी वेळीच पावले उचलावीत; आसाम-मिझोराममधील सीमासंघर्षावरून शिवसेनेचा केंद्र सरकारला इशारा
आयएफएस अधिकारी परवीन कसवान यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसून येत आहे कि, येथील कामगारांनी शांतपणे रस्ता ओलांडणाऱ्या…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.