औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असे म्हंटले जाते. इथे बीबी का मकबरा , दौलताबाद म्हणजेच यादवांचा देवगिरी किल्ला आहे. अजिंठा वेरूळ अशा प्रसिद्ध लेण्या इथे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असे ओळख असलेले जायकवाडी धरण याच जिल्ह्यात येते.
संभाजीनगर-नगर-पुणे असा २३० किलोमीटर महामार्ग बांधण्यासाठी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालय, राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यात शुक्रवारी नागपुरात सामंजस्य करार करण्यात…
सहा महिन्यांपूर्वी उजेडात आलेल्या आदर्श बँक घोटाळा प्रकरणात खातेदारांना अद्याप त्यांचे पैसे न मिळाल्यामुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये आज आंदोलन करण्यात आलं.
ज्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व स्वामी रामानंद तीर्थ यांच्या सारख्या विदुषींनी केले त्या मतदारसंघाचा संघाची निवडणूक ‘हिंदू- मुस्लिम’ आणि ‘मराठा – ओबीसी’…