
बाबासाहेबांच्या ज्ञानसंपन्नतेचे प्रतिक म्हणून या डोमला पेनच्या नीबचा आकार देण्यात आलेला आहे.
पंतप्रधान मोदी, अमित शाह यांच्या शिवभक्ती बद्दलही सांगितलं आहे, जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंवर गंभीर आरोप केला आहे.
इतिहास प्रेमी मंडळातर्फे कार्यक्रमाचे आयोजन
१ ऑगस्ट रोजी बालगंधर्व रंगमंदिर येथे होणाऱ्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीदेखील बाबासाहेब पुरंदरे यांच्या लेखनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणे आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, शरद पवारांचं मत
धादांत खोटा इतिहास सांगणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांची भाषणं आणि लेखनाइतका अन्याय शिवछत्रपतींवर दुसऱ्या कुणीही केला नाही, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे…
“श्रीमंत कोकाटेंनी मेहनतीने खरा इतिहास मांडण्याचा प्रयत्न केला.” , असंही बोलून दाखवलं आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरे यांनी औरंगाबादमधील सभेत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीबाबत केलेल्या दाव्यावर आक्षेप घेतला आहे.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्या लिखाणावर गंभीर आक्षेप घेतले आहेत.
संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रविण गायकवाड यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर जातीवाद पसरवत असल्याचा आरोप करत त्यांच्या अटकेची मागणी केलीय.
“देशामध्ये गांधीवाद आहे. जसं जागामध्ये मार्क्सवाद आहे. जगात अंबेकराइट्स आहेत. तसे पुरंदराइट्स किंवा पुरंदरेवादी असा शब्द अजून आलेला नाही ना…
“राज ठाकरे तुम्ही माफी मागा अन्यथा महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही.”
बाबासाहेब पुरंदरेंच्या इतिहासातील छत्रपती शिवाजी महाराज ब्राह्मणांकडे झुकलेले, असं मत श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केलं.
२००३ मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या ‘शिवाजी : हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया’वरुन पुन्हा वाद निर्माण झालाय.
राज ठाकरे पुरंदरेंनी घऱाघऱात छत्रपती शिवाजी महाराज सांगत असताना शरद पवार मात्र त्यांनीच जेम्स लेनला वादग्रस्त पुस्तकासाठी माहिती दिली असा…
“जेम्स लेनचं सर्वात पहिलं कौतुक बाबासाहेब पुरंदरेंनी केलं होतं”, राज ठाकरेंना प्रत्युत्तर
बाबासाहेब पुरंदरेंनी १० नोव्हेंबर २००३ साली लिहिलेल्या एका पत्राचा दाखला देत मनसेनं शरद पवारांच्या माफीची मागणी केली आहे.
“त्यांनी म्हटलं होतं की माझ्याकडे यासंदर्भात माहिती नाही. आता माहिती समोर आली आहे. हे पत्र त्यांनी बघावं. जर त्यांना वाटलं…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी अशी मागणीही करण्यात आलीय.
स्वत: लेखक जेम्स लेन यांनी बाबासाहेब पुरंदरेंवरुन सुरु असलेल्या वादावर भाष्य केलं आहे
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यासह अनेक दिग्गज राजकीय नेत्यांनी बाबासाहेब पुरंदरे यांचं अखेरचं दर्शन घेतलं.