scorecardresearch

Badalta-maharashtra News

eco friendly ganesh idols
Video : लोकांची मानसिकता बदलतेय; पर्यावरणपूरक मूर्तीकडे भाविकांचा वाढता कल

वाढते प्रदूषण, नैसर्गिक आपत्ती यांमुळे सर्वांनाच पर्यावरणाचे महत्त्व पटू लागले आहे. पर्यावरणाचे संवर्धन करण्याची सुरुवातच होतेय आपल्या सणांपासून.

नद्यांचे पाणी वाचवायला हवे ; ‘पाणी नेमके कुठे मुरते’ सत्रातील सूर

पाण्यावर माणसांप्रमाणेच इतर सजीवांचाही समान हक्क आहे. प्राणी, वनस्पती त्यांच्या गरजेपुरताच पाण्याचा वापर करतात.

आजच्या परिसंवादात पर्यावरण : शहरापासून अर्थकारणापर्यंत..

राजेंद्र सिंह यांनी लोकसहभागातून उभी केलेली पर्यावरणाची गाथा त्यांच्याच शब्दांमधून ऐकण्याची संधी या परिषदेतून मिळणार आहे.

राज्यभरातील पर्यावरणतज्ज्ञ एकाच व्यासपीठावर.. ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमाला उद्यापासून सुरुवात

महाराष्ट्राला वारसा आहे सामाजिक चळवळींचा. पर्यावरण चळवळी हा त्याचाच अविभाज्य घटक.

बदलता महाराष्ट्र : आपण आणि पर्यावरण – अर्थकारण-पर्यावरण संबंधांचा वेध

सामाजिक पटलावर घडत असलेल्या कोणत्याही लहान किंवा प्रचंड मोठय़ा घटनेमागे असते ते अर्थकारण.

बदलता महाराष्ट्रमध्ये ‘आपण आणि पर्यावरण’ ; पाण्याच्या रोमांचकारी कथा..

पाण्याचा दुष्काळ आणि एकूणच पर्यावरणाच्या हानीचा प्रभाव इतर सजीवांसोबतच मानवावरही दिसतो.

वादे वादे जायते.. भाग:१

‘बदलता महाराष्ट्र‘ या उपक्रमाचे पाचवे पर्व १५ व १६ सप्टेंबर रोजी पुण्यात पार पडले. विषय होता : ‘सामाजिक चळवळींचा बदलता…

वादे वादे जायते.. भाग:२

‘समता’ आणि ‘समरसता’ या दोन स्वतंत्र संकल्पना आहेत. ‘समरसता’ हा शब्द भावनेशी संबंधित आहे. त्यामुळे त्याचा व्यावहारिक लौकिक अर्थ काढणे…

प्रबोधनाची पायवाट..

‘बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमाच्या समाजविषयक परिसंवादातील वाद हे जसे कोणाला जिंकण्यासाठी नव्हते, तसेच ते कोणाला हरविण्यासाठीही नव्हते.

विठ्ठलाची शासकीय पूजा बंद व्हायला हवी!

‘‘वारकरी चळवळीत मुळात नसलेल्या अन्यायकारक गोष्टी त्यात घुसडण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. काठी, घोंगडे आणि दहीभाताचा काला ही ओळख असलेल्या…

Loading…

Something went wrong. Please refresh the page and/or try again.