मुख्यमंत्री व राज्य शासनाच्या सूचनेनुसार ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत पिण्याच्या पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आले होते.
सागरी मार्गावरील तणाव, कंटेनरची टंचाई आणि पॅकिंग साहित्याचे वाढलेले दर यांसारख्या मोठ्या अडचणींवर मात करून परदेशस्थ भारतीयांसाठी बाप्पाच्या मूर्ती वेळेत…
एमआयडीसीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी अत्यंत तातडीने आणि गंभीर दखल घेतली. बातमी प्रसिद्ध होताच एमआयडीसीच्या तांत्रिक पथकाने धरणावर धाव घेत दरवाज्यांची पाहणी…
कल्याण-अहिल्यानगर महामार्गावरील मौजे करंजाळे गावाच्या हद्दीत रस्ता खचल्याने रविवारपासून माळशेज घाटामार्गे होणारी वाहतूक पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्यात आली आहे.