हमीभावासाठी कायदा व्हावा आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू करण्यात याव्यात, या दोन प्रमुख मगण्यांसह इतरही काही मागण्या पूर्ण करण्यासाठी शेतकरी संघटनांनी आंदोलन पुकारले आहे. या मागण्यांसाठी केंद्र सरकार आणि शेतकरी संघटनांमध्ये होणार्या चर्चेत पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मध्यस्थ म्हणून पुढे आले आहेत.