
कृषी कायद्यांविरोधात संयुक्त किसान मोर्चाने उद्या २७ सप्टेंबर रोजी भारत बंदची हाक दिली असून त्याला वाढता प्रतिसाद मिळू लागला आहे.
देशव्यापी बंदला हिंसक वळण लागले
या बंदमध्ये देशातील सुमारे १८ कोटी कामगार सहभागी होण्याची शक्यता आहे.
केंद्र शासनाच्या कामगारविरोधी धोरणाच्या निषेधार्थ बुधवारी कामगार संघटनांनी पुकारलेल्या बंदला करवीर नगरीत प्रतिसाद मिळाला.
कंत्राटी पद्धत, प्रक्रियांचे यांत्रिकीकरण, असंघटित कामगारांची वाढती संख्या हे वास्तव पाहून त्याला प्रतिसाद देण्याऐवजी कामगार संघटनांनी आडमुठेपणा सुरू ठेवला. यामुळे…
कामगार कायद्यातील बदलांच्या विरोधात कामगारांनी बुधवारी देशभर पुकारलेल्या संपामुळे पुण्यातील बहुसंख्य शासकीय आणि खासगी कार्यालयांमध्ये शुकशुकाट होता.
पंतप्रधान मोदी यांनी कामगारांना विश्वास देणारे आणि तरुणांना कुशल कामगार होण्याची संधी देणारे एक उत्तम भाषण ‘अखिल भारतीय श्रम परिषदे’त…
महागाई वा भ्रष्टाचार यांसारख्या विषयांवर पोटतिडकीने बोलघेवडेगिरी करणाऱ्या वर्गाची इयत्ता बदलली असून तो वरच्या वर्गात गेला आहे.. राजकीय आंदोलनातील फोलपणा…
देशव्यापी संपाच्या दुसऱ्या दिवशी गुरूवारी येथे कामगार व कर्मचाऱ्यांच्या संयुक्त कृती समितीतर्फे केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाचा निषेध…
केंद्र व राज्य सरकारचे कामगारविरोधी धोरण, वाढती महागाई तसेच प्रलंबित मागण्यांसाठी देशभरातील विविध कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोनदिवसीय ‘भारत बंद’ला आजच्या…
भांडवलशाहीचा विळखा, सामान्यांचे शोषण आणि सामाजिक विषमतेच्या विरोधात सर्व प्रमुख कामगार संघटनेच्या देशव्यापी संपात सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील राज्य कर्मचारी, बँक संघटनांनी…
कामगार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या दोन दिवसांच्या देशव्यापी बंदमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला २०,००० कोटी रुपयांचा फटका बसेल, अशी भीती ‘असोचेम’ या…
कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या बंदमध्ये सहभागी होऊ नये, असे आवाहन केंद्र सरकारने केले आहे. ज्या मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले…
महागाई, निर्गुतवणूक, वेतनवाढ अशा विविध मागण्यांसाठी देशातील प्रमुख कामगार संघटना, वाहतूकदार, सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या दोन दिवसीय ‘भारत बंद’ला…
विविध मागण्यांसाठी कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसीय संपामुळे देशाच्या आर्थिक राजधानीतील जनजीवन सुरळीत राहणार असले तरी देशभरात ठिकठिकाणी व्यवहार ठप्प…
बारावीच्या परीक्षांचे कारण पुढे करुन हिंद मजदूर सभेचे अध्यक्ष शरद राव यांनी ‘भारत बंद’मधून एक दिवस काढता पाय घेतल्यामुळे कामगार…
डाव्या कामगार संघटनांनी पुकारलेल्या दोन दिवसांच्या ‘भारत बंद’मध्ये स्कूल बस, टॅक्सी आणि एसटीच्या काही संघटना सहभागी होणार नाहीत. बंदच्या काळात…