scorecardresearch

भारत जोडो यात्रा

काँग्रेस पक्षाकडून भारत जोडो यात्रेचे (Bharat Jodo Yatra)आयोजन करण्यात आले. या यात्रेचे नेतृत्व काँग्रेसचे माजी अध्यक्ष व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) करत आहेत. या यात्रेमध्ये एकूण ३५७० किलोमीटरचे अंतर पायी पार करण्यात येत आहे. यात्रेमध्ये राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसचे अन्य नेते तसेच कार्यकर्ते रोज पायी चालतात.

ही यात्रा एकूण १२ राज्यांमधून प्रावस करणार आहे. एकूण १५० दिवसांची ही यात्रा आहे. यात्रेमध्ये सामाजिक, उद्योग, कला क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती सहभागी होत आहेत. या यात्रेदरम्यान महाराष्ट्रातून प्रवास करताना राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा सावरकरांचा माफीवीर असा उल्लेख केल्याने प्रचंड वाद विवाद झाले.Read More
rahul gandhi ashok chavan
“काँग्रेस सोडताना एक नेता माझ्या आईकडे रडत आला”, राहुल गांधींच्या दाव्यावर अशोक चव्हाण म्हणाले, “मी सोनिया गांधींना…”

दादरमध्ये झालेल्या सभेत राहुल गांधी म्हणाले, “अलीकडेच एका वरिष्ठ नेत्याने काँग्रेस सोडली. मी त्यांचं नाव घेऊ इच्छित नाही. पण ते…

Rahul gandhi in Bharat jodo nyay yatra mumbai
“काँग्रेस सोडताना एक वरिष्ठ नेता माझ्या आईकडे रडत आला”, राहुल गांधींनी सांगितला ‘तो’ प्रसंग; रोख नक्की कोणावर?

तसंच, मोदी फक्त एक मुखवटा आहे. त्यांना बॉलिवूडच्या अभिनेत्यांप्रमाणे रोल दिले गेले आहेत, अशीही टीका त्यांनी केली.

Rahul Gandhi concluding Bharat jodo nyay yatra in mumbai
“आम्ही मोदी किंवा भाजपाविरोधी नाही, आम्ही तर…”, शिवाजी पार्कातून राहुल गांधींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी ईव्हीएमशिवाय जिंकू शकत नाही. आम्ही निवडणूक आयोगाला ईव्हीएम खोलून दाखवायला सांगितलं. पण त्यांनी ते केलं नाही, असंही…

Tejashwi Yadav bharat jodo nyay yatra
‘महाराष्ट्र सरकारमध्ये लीडर नाही, तर डिलर बसले’, बिहारचे नेते तेजस्वी यादव यांची टीका

बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या सभेत महाराष्ट्रातील सरकारवर टीका केली.

Rahul Gandhi and India Alliance Banners remove from shivaji park
9 Photos
इंडिया आघाडीच्या सभेआधीच शिवाजी पार्क परिसरातील सर्व बॅनर हटविले

राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप आज होत असून छत्रपती शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीची जाहीर सभा होणार आहे.…

What is the benefit of Congress in Mumbai by creating the atmosphere of Rahul Gandhi yatra
राहुल गांधी यांच्या यात्रेच्या वातावरणनिर्मितीचा मुंबईत काँग्रेसला फायदा किती ?

काँग्रेसची स्थापना १८८५ मध्ये मुंबई शहरातच झाली. याच मुंबईत काँग्रेसची अवस्था सध्या दयनीय झाली आहे.

Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live
Bharat Jodo Nyay Yatra in Mumbai: राहुल गांधींची भारत जोडो यात्रा मुंबईमध्ये! | Rahul Gandhi Live

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील भारत जोडो न्याय यात्रा आज मुंबईमध्ये आहे. मुंबईमधील शेठ गोकुळदास तेजपाल ऑडिटोरियम या ठिकाणी…

Rahul Gandhi
ही तर खंडणी वसुलीच! निवडणूक रोखे प्रकरणावरून राहुल गांधींचं भाजपावर टीकास्त्र; म्हणाले…

राहुल गांधी यांनी शुक्रवारी ठाण्यात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी निवडणूक रोख्यांच्या मुद्द्यावरून केंद्रातील भाजपा सरकारवर जोरदार टीका केली.

Rahul Gandhi Maharashtra
‘जीएसटीमधून शेतकऱ्यांची सुटका करणार’, भारत जोडो न्याय यात्रेतून राहुल गांधींचं आश्वासन

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज नाशिक जिल्ह्यात पोहोचली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी आपल्या भाषणातून…

protect for rights of tribals say rahul gandhi at nandurbar
आदिवासींच्या हक्कांचे रक्षण करू ; राहुल गांधी यांची नंदुरबार येथे ग्वाही ; ‘भारत जोडो न्याय यात्रे’चे राज्यात स्वागत

भारत जोडो न्याययात्रेनिमित्त दाखल झालेल्या राहुल यांचे येथे जोरदार स्वागत करण्यात आलेे.

Rahul Gandhi Bharat Jodo Yatra will pass through Jitendra Awad Kalwa Mumbra area
राहुल गांधींची यात्रा जितेंद्र आव्हाडांच्या दारात…

भारत जोडो यात्रेनिमित्ताने या आठवड्याच्या अखेरीस ठाणे जिल्ह्यात येणारे काँग्रेस नेते राहुल गांधी यांची यात्रा या भागातील नेते जितेंद्र आव्हाड…

Banner to welcome Rahul Gandhi in Thane
ठाण्यात राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर!, भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी

ठाण्यात राहुल गांधींच्या स्वागतासाठी बॅनर!, भारत जोडो न्याय यात्रेच्या पार्श्वभूमीवर बॅनरबाजी

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×