
बिहारमधील सोनू कुमार नावाच्या एका अकरा वर्षीय मुलाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियात वेगानं व्हायरल होत आहे.
दोन ते तीन महिन्यांपासून हे सारं सुरु असतानाच गावकऱ्यांना शेजारच्या गावामध्ये वीजपुरवठा खंडित होत नसल्याचं लक्षात आलं
काँग्रेस पक्षासोबतची बोलणी फिसकटल्यानंतर प्रशांत किशोर यांनी एक ट्वीट करून पुढे कोणतं पाऊल उचलणार याबाबत सूचक इशारा दिला आहे.
मुलाला जामीन मिळवून देण्याच्या बदल्यात एका पोलीस अधिकाऱ्यानं महिलेकडून मसाज करून घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये जाहीर सभेत केली ही वक्तव्य
बिहारमध्ये दारूबंदी कायद्याची अमलबजावणी कठोरपणे राबवली जात आहे. मात्र असं असलं तरी या ना त्या माध्यमातून तळीरामांपर्यंत दारू पोहोचत असल्याचं…
बिहारमध्ये काही दिवसांपूर्वी पूल चोरी गेल्याच्या घटनेची देशभरात चर्चा झाली. रोहतास जिल्ह्यात झालेल्या या घटनेचा पोलिसांनी केवळ तपास केलाय.
दारुमुळे होणाऱ्या परिणामांना राज्य सरकार जबाबदार नाही, असंही नितीश कुमार यांनी म्हटलं आहे.
या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या विकासशील इन्सान पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहानी यांची बिहारच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली.
नितीशकुमार सौम्य प्रकृतीचे राजकारणी म्हणून ओळखले जातात. मग मुख्यमंत्र्यांचा पारा का चढला? त्याला संयुक्त जनता दल विरुद्ध भाजप असा सुप्त…
डझनभर चप्पल, शूज एकमेकांवर फेकले गेले. या व्हिडिओला आतापर्यंत ३८,००० हून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
मॅट्रिकच्या परीक्षेत विद्यार्थ्यांनी भोजपुरी गाणी, डायलॉग, फोन नंबर लिहले आहेत.
बिहार विधानसभा परिसरामध्ये दारूच्या बाटल्यांची शोधमोहीम काढल्याची चर्चा सध्या सुरू झाली आहे.
Fodder Scam : १५ फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह ३८ आरोपींना दोषी ठरवण्यात आले होते.
विशेष सीबीआय न्यायालयाने २९ जानेवारी रोजी या प्रकरणाची सुनावणी पूर्ण करून निकाल राखून ठेवला होता
चारा घोटाळा प्रकरणी मुख्य आरोपी असलेल्या लालू प्रसाद यादव यांना विशेष सीबीआय कोर्टानं २६ वर्षांनंतर निकाल देत दोषी मानलं आहे.
तंत्रज्ञान आणि डिजिटल साक्षरतेने गरिबी दूर करण्याकडे एक पाऊल उचलले आहे याकडे यानिमित्ताने काही लोकांनी लक्ष वेधले.
बिहारमधील (Bihar) भागलपूर (Bhagalpur) जिल्ह्यात नवगछिया रेल्वे स्टेशनवर (Naugachia Railway Station) एका ट्रेनमध्ये (Train) कासवांची मोठी तस्करी होत असल्याचं उघड…
बिहारमधील रेल्वे बोर्ड परीक्षा निकालाच्या विरोधात विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केलं असून त्यात गुन्हा दाखल झालेले खान सर सध्या चर्चेत आले…
बिहारमध्ये सलग तिसऱ्या दिवशी गोंधळाची स्थिती कायम आहे. आरआरबी एनटीपीसी आणि ग्रुप डी परीक्षेत घोटाळ्याचा आरोप करत विद्यार्थी आक्रमक झाले…
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.