
राज्यातील एसटी कर्मचारी संपावर असल्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवासादरम्यान अनेक अडचणी येत आहेत.
राज्य मंडळातर्फे ४ ते ३० मार्चदरम्यान बारावीची, तर १५ मार्च ते ४ एप्रिलदरम्यान दहावीची परीक्षा होणार आहे.
करोनाच्या साथीमुळे गेली दोन वर्षे दहावी आणि बारावीच्या परीक्षांवर परिणाम झाला होता.
हैदराबादच्या फलंदाजांनी चांगली खेळी करत वीस षटकात १९३ धावा केल्या. राहुल त्रिपाठीने ७६ धावा केल्या.
कुटुंब आणि नोकरी करताना महिलांची तारेवरची कसरतच होते. याचा परिणाम अनेकदा त्यांच्या आरोग्यावरही होतो.
राज्यात केतकी चितळे असो कि नवनीत राणा यासह विविध विषयावरून राजकारण सुरू आहे. नेत्यांमध्ये शाब्दिक युद्ध रंगल्याचं पाहायला मिळत आहे.
आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) ते राष्ट्रीय कोशाध्यक्ष मधुकर धर्माजी शेवाळे उर्फ एम. डी.…
या प्रकरणी रूपाली पाटील यांच्यासह उदय महाले, निलेश निकम, महेश हांडे आणि ४० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांसाठी पुणे दौऱ्यावर आले आहेत.
त्यामुळे विशिष्ट वयानुसार आपल्याला आहारात बदल करावा लागतो. पाहूयात कोणत्या वयात कोणते पदार्थ खाल्लेले चांगले ठरतील.
किसन वीर सातारा सहकारी कारखान्याच्या अध्यक्षपदी आमदार मकरंद लक्ष्मणराव जाधव पाटील यांची तर उपाध्यक्षपदी प्रमोद भानुदास शिंदे यांची सर्वानुमते निवड…
गोदावरी चित्रपटासाठी जितेंद्र जोशीची सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून निवड झाली आहे.
देशात एकीकडे उष्णतेने थैमान घातले आहे, तर दुसरीकडे आसाममध्ये पुरामुळे खळबळ उडाली आहे.