नवापूरमधील शाळांमध्ये माकडांनी उच्छाद मांडला असून विद्यार्थी आणि शिक्षकांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस पावले उचलण्याची मागणी आता जोर…
कोकण विभागीय मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या इयत्ता दहावी व बारावीच्या परीक्षांसाठी रत्नागिरी जिल्ह्यातून यंदा मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रविष्ट होत आहेत.
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांच्या १०० मीटर परिसरात १० फेब्रुवारीपासून १८ मार्चपर्यंत मनाई आदेश लागू…
अमरावती जिल्ह्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षांमध्ये कॉपी सापडल्यास केवळ विद्यार्थ्यांवरच नाही तर थेट शाळा चालवणाऱ्या संस्थाचालकांवरही दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा…
Maharashtra State Board : फेब्रुवारी-मार्चमध्ये होणाऱ्या बोर्डाच्या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी घाबरून न जाता सकारात्मक मानसिकतेने सामोरे जावे, यासाठी शिक्षण विभागाने विशेष…
दहावी-बारावीच्या परीक्षा पारदर्शक करण्यासाठी शासनाने घेतलेल्या सरसकट शिक्षक अदलाबदलीचा निर्णय आता बदलला असून, केवळ सीसीटीव्ही नसलेल्या केंद्रांवरच ही पद्धत अवलंबली…