
अजित पवार म्हणतात, “उद्धवजी तिकडे बोलायला आले आणि नेमकं तेव्हा मी कुणालातरी डोळा मारला. पण मग मी काय…!”
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हा सुमीत बाबा हिरानंदानी रोडाजमधल्या सर्वात महागड्या इमारतीत राहातो. सहा बेडरुमचा…!”
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाजप आणि विरोधकांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी घेतलेली बैठक निष्फळ ठरली होती
Mumbai Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, नेतेमंडळींचे दावे-आरोप आणि इतर महत्त्वाचे अपडेट एका क्लिकवर!
लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
ममता बॅनर्जी म्हणतात, “राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात मोठे टीआरपी आहेत. भाजपा संसदेचं कामकाज चालू देत नाहीये कारण…!”
अपक्ष आमदार सत्यजीत तांबे यांनी महाराष्ट्र सरकारच्या उत्पादन वाढीबाबत मोठं विधान केलं आहे.
शेतकरी प्रश्नांवर विरोधकांचं आंदोलन सुरू असतानाच देवेंद्र फडणवीस यांची एन्ट्री झाली.
एसटीच्या तिकीट दरात महिलांना ५० टक्के सवलत देण्याची घोषणा महिलांसाठी फायद्याची ठरणार आहे. परंतु, ही घोषणा एसटीला नवसंजीवनी देणारी ठरेल…
रमेश पाटील म्हणतात, “कुणीतरी काल सांगितलं की एमआयडीसीच्या प्लॉटची ४०० कोटींची फाईल आहे म्हणून ते शिवसेनेत आले. पण…!”
भाजपा नेते गोपीचंद पडळकर यांनी विधान परिषदेत जोरदार हल्लाबोल केला आहे.
जयंत पाटलांनी कविता सादर करत देवेंद्र फडणवीसांवर तुफान टोलेबाजी केली आहे.
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचणारी लालपरी म्हणजेच एसटी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे, ती यंदाच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी निम्म्या दरात एसटी प्रवासाची सुविधा…
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (एमएमआरडीए) २०२३-२४ वर्षांचा २८,१०४.९८ कोटी रुपयांचा अर्थसंकल्प शुक्रवारी सादर करण्यात आला.
राज्याच्या अर्थसंकल्पात नवे वस्त्रोद्योग धोरण जाहीर करण्याची घोषणा करतानाच वस्त्रोद्योगाच्या विविध घटकांसाठी ७०८ कोटी रुपयांची भरघोस तरतूद केली आहे.
एकनाथ शिंदे म्हणतात, “नाना पटोलेंचा राग आपण समजू शकतो की काल शेतकऱ्यांच्या बाबतीत आपण जे सकारात्मक निर्णय घेतले त्यामुळे विरोधकांच्या…
रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांच्या भरतीसाठी तरतूद न झाल्यामुळे जिल्हावासियाच्या पदरी निराशा पडली.
उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पंचामृत अर्थसंकल्पा’तून शेतकरी, महिला, इतर मागासवर्ग समाजासह विविध समाजघटकांना खूश करीत आगामी स्थानिक स्वराज्य…
केंद्र सरकारकडून गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांना वर्षांला ६ हजार रूपये देण्याची सन्मान योजना सुरू आहे.
राज्याच्या अर्थसंकल्पात अनेक नवी मंडळे आणि योजनांची घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.