२६ फेब्रुवारीपासून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे. एकूण पाच दिवस हे अधिवेशन चालणार असून या अधिवेशनात काल २७…
चर्चेच्या निमित्ताने भाजपने मात्र लोकसभा निवडणूक होईपर्यंत राम मंदिराची लाट ओसरू न देण्याची हमीच मिळवली!
मोदी सरकारने आपल्या दुसऱ्या कार्यकाळाच्या शेवटच्या अधिवेशनात यूपीए १ आणि यूपीए २ च्या काळातील अर्थव्यवस्थेची श्वेतपत्रिका काढली. त्यावरून संसदेत वादविवाद…
भाजपा सरकारच्या काळात भारताची अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावरून पाचव्या क्रमांकावर आणली असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे.
सभागृहात खासदार कार्तिकेय शर्मा यांनी नारायण राणे प्रश्न विचारला होता की, एमएसएमई (सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग) सेक्टरमधील कामगारांच्या कल्याणासाठी…
लोकसभा निवडणुका मुदतीआधी घेतल्या जाण्याची चर्चा असून त्या अनुषंगाने काही समाजघटकांना आकर्षित करणाऱ्या घोषणा केल्या जाऊ शकतात, अशी माहिती सूत्रांनी…
अजित पवार म्हणतात, “उद्धवजी तिकडे बोलायला आले आणि नेमकं तेव्हा मी कुणालातरी डोळा मारला. पण मग मी काय…!”
जितेंद्र आव्हाड म्हणतात, “हा सुमीत बाबा हिरानंदानी रोडाजमधल्या सर्वात महागड्या इमारतीत राहातो. सहा बेडरुमचा…!”
लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी भाजप आणि विरोधकांमध्ये समेट घडवून आणण्यासाठी घेतलेली बैठक निष्फळ ठरली होती
Mumbai Maharashtra News Live Updates: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी, नेतेमंडळींचे दावे-आरोप आणि इतर महत्त्वाचे अपडेट एका क्लिकवर!
लोकसभा आणि राज्यसभा अशा दोन्ही सभागृहांचं कामकाज दुपारी २ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आलं आहे.
ममता बॅनर्जी म्हणतात, “राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सर्वात मोठे टीआरपी आहेत. भाजपा संसदेचं कामकाज चालू देत नाहीये कारण…!”