केंद्र सरकार

भारत लोकशाही विचारांचा अवलंब करणारा देश आहे. १८३३ मध्ये ब्रिटीश संसदेमध्ये भारत सरकार कायदा संमत झाला. तेव्हा पहिल्यांदा भारत सरकार (Government of India) असा उल्लेख करण्यात आला. आपल्या देशाला १९४७ मध्ये स्वातंत्र्य मिळाले. त्यानंतर भारताची राज्यघटना लिहण्यास सुरुवात झाली. हा देश भारतीय राज्यघटनेद्वारे तयार केलेल्या नियमांवर चालतो. सरकारच्या विधिमंडळ, कार्यकारी आणि न्यायपालिका अशा शाखा आहेत. भारत केंद्र सरकार देशाशी संबंधित सर्व निर्णय घेते, तर राज्यांशी संबंधित निर्णय घेण्याची मुभा त्या-त्या राज्यांमधील लोकप्रतिनिधींना असते. भारत प्रजासत्ताक देश आहे, २९ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांनी देश बनला आहे. निवडणुकांद्वारे राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये सरकार स्थापन केले जाते. भारत सरकारमध्ये राष्ट्रपती हे नाममात्र प्रमुख असतात. तर पंतप्रधान त्यांच्या मंत्रीमंडळासह देश चालवतात. जवाहरलाल नेहरु हे भारताचे पहिले पंतप्रधान होते. सध्या नरेंद्र मोदी यांच्याकडे पंतप्रधानपदाची जबाबदारी आहे. Read More
income tax relief to 187 startups
सरकारची १८७ नवउद्यमींना प्राप्तिकरातून सवलत

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेत नवउद्यमींना स्थापनेनंतरच्या १० वर्षांतील कोणत्याही ३ वर्षांतील नफ्यावर १०० टक्के प्राप्तिकर…

india-unemployment-rate-april-2025-first-monthly-data-released
बेरोजगारीचा दर ५.१ टक्के,एप्रिलमधील स्थिती; सरकारकडून प्रथमच मासिक आकडेवारी जाहीर

देशातील बेरोजगारी दर एप्रिल २०२५ मध्ये ५.१ टक्के नोंदवला गेला आहे. सरकारने पहिल्यांदाच मासिक बेरोजगारी आकडेवारी जाहीर केली असून, ग्रामीण…

state government financial dependency
राज्याचे केंद्रावरील आर्थिक अवलंबित्व का वाढले?

आर्थिक पातळीवर प्रगत, सक्षम राज्य ही महाराष्ट्राची पूर्वापार ओळख असली तरी १६व्या वित्त आयोगाकडे महाराष्ट्र सरकारने जे मागणीपत्र सादर केले…

JNU Türkiye Inonu University
JNU : ‘जेएनयू’ने तुर्की विद्यापीठाबरोबचा शैक्षणिक सामंजस्य करार केला रद्द; सांगितलं हे महत्वाचं कारण

जवाहरलाल नेहरू विद्यापीठाने तुर्कीच्या इनोनू विद्यापीठाबरोबरचा शैक्षणिक सामंजस्य करार रद्द करण्याची घोषणा केली आहे.

Ajay Kumar UPSC Chairman
Ajay Kumar : अग्निवीर योजनेचे प्रणेते अजय कुमार यांची यूपीएससीच्या अध्यक्षपदी नियुक्ती

डॉ.अजय कुमार यांची आता केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

16th finance commission loksatta article
अन्वयार्थ : ‘डबल इंजिन’ची चाके राज्यात ढिली कशी?

केंद्र व राज्यात एकाच पक्षाचे सरकार असल्याने ‘डबल इंजिन’चा राज्याला फायदा होतो, असे महायुतीचे नेते वारंवार सांगत असतात.

How Modi Govt Is Fast Tracking 4 Big Hydropower Projects Amid India Pakistan Tensions
India-Pak Tension : केंद्र सरकारने वाढवली चिनाब नदीवरील चार मोठ्या जलविद्युत प्रकल्पांची गती; यामागील उद्देश काय? हे प्रकल्प कोणते? प्रीमियम स्टोरी

Four hydropower project on chinab river केंद्र सरकारने चिनाब नदीवरील मोठ्या आणि भारतासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या चार विद्युत प्रकल्पांच्या कामाची गती…

Pakistan online content banned
पाकिस्तानवर आणखी एक वार; OTT प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी कंटेंट ताबडतोब हटविण्याचे आदेश

Pakistan online content banned: भारत-पाकिस्तान दरम्यान तणाव वाढत चालल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सर्व ओटीटी आणि स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म्सना आदेश देत पाकिस्तानी…

The expected response for toor purchase is less Marketing Minister Jaykumar Rawal requested the central government to extend the tur buying deadline by 15 days
शेतकऱ्यांना तूर विक्रीसाठी मुदतवाढ? पणन मंत्री जयकुमार रावल यांची केंद्र सरकारकडे मागणी

केंद्र सरकारने १३ मेपासून पुढे पंधरा दिवसांची मुदतवाढ वाढवून द्यावी, अशी विनंती पणन मंत्री जयकुमार रावल यांनी केंद्र सरकारकडे केली…

Nashik pharmaceutical research company has developed an indigenous vaccine for patients diagnosed with cancer
कर्करोगावर आता स्वदेशी लस; मानवी चाचण्यांबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे उच्च न्यायालयाचे केंद्र शासनाला आदेश

या लशीच्या मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याच्या मागणीसाठी कंपनीने उच्च न्यायालयात धाव घेतील असून न्यायालयानेही बुधवारी या याचिकेची दखल घेतली.

संबंधित बातम्या