गडचिरोलीच्या एटापल्ली तालुक्यातील वेलमागड आणि जवेली येथे खाण सर्वेक्षणासाठी आलेल्या कंपनीच्या प्रतिनिधींनी ग्रामस्थांना धमकावल्याचा गंभीर आरोप झाला आहे. ग्रामसभेची परवानगी…
पत्रकार परिषदेत बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर चिंता व्यक्त करत राज्य सरकारवर आणि मुख्यमंत्री तसेच गृहमंत्री देवेंद्र फडणवीस…
अदानी उद्योग समुहाच्या कोळसा खाण प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा कडाडून विरोध केला आहे. बुधवारी नागपुरातील वलनी येथे जनसुनावणी सुरू होण्यापूर्वी संतप्त नागरिकांनी…
सर्वोच्च न्यायालयाद्वारे १० वर्षांतील रद्द करण्यात आलेल्या कोळसा खाणींच्या लिलावाची नवी प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. पहिल्या टप्प्यात ७४…
सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरविलेल्या कोळसा खाणींसाठी पुन्हा ई-लिलाव घेणाऱ्या वटहुकुमाबरोबरीनेच केंद्र सरकारने चालू स्थितीत अथवा उत्पादन घेण्याच्या स्थितीत