Page 8 of धरण News
ऐन पावसाळ्यात नांदगावच्या जनतेला कृत्रिम पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.
मुळा भंडारदरा धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सलग दोन दिवस जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. त्यामुळे भंडारदरा, निळवंडे व मुळा या तीनही मोठ्या धरणांमध्ये…
आता पावसाचा जोर कमी झाल्याने हतनूर धरणाचे बहुतेक दरवाजे बंद करण्यात आले आहेत.
विभागनिहाय विचार करता, कोकणात सरसरीपेक्षा दहा टक्के, मध्य महाराष्ट्रात आठ टक्के, मराठवाड्यात एक टक्के आणि विदर्भात पाच टक्के जास्त पाऊस…
उजनीतून पाणी सोडण्याचा विसर्ग १ लाख ८० हजारहून ८० हजार क्युसेकपर्यंत कमी.
येथील कृष्णा घाटावर पालकमंत्री देसाई यांनी शासकीय यंत्रणेसमवेत पूरपरिस्थितीची पाहणी केली.
नाशिकमधून तब्बल ४८ हजार ७५० दशलक्ष घनफूट म्हणजे सुमारे ४९ टीएमसी पूरपाणी जायकवाडीकडे प्रवाहीत झाले आहे.
पावसाळा जवळ आला की ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहरांना, प्रशासकीय संस्थांना वेध लागतात ते बारवी धरण भरण्याचे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने…
नवी मुंबईकरांना पाणीकपातीला सामेरे जावे लागणार नसल्याची माहिती पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
रायगड जिल्ह्यातील बाळगंगा धरणाच्या बांधकामासाठी न भरलेल्या देयकांसाठी एफ. ए. एंटरप्रायजेस या कंत्राटदार कंपनीला ३०३ कोटी रुपये देण्याचा लवादाने एप्रिल…
सावरोली येथील नदीपात्रातील पाणी पुलावरून वाहू लागल्याने वासिंद–वाडा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. अतिवृष्टीमुळे तालुक्यात घरे, भिंती, दरडी कोसळण्याच्या घटना…
गेल्या चार दिवसांपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात ५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी सकाळी धरणांमध्ये ९२.४२ टक्के पाणीसाठा उपलब्ध…