
पाकिस्तान निवडणुका घेण्यासाठी आर्थिक संकट आ वासून उभे आहेच. त्याशिवाय सुरक्षेचा मुद्दा देखील ऐरणीवर आला आहे.
What are Postal Ballots: निवडणुका झाल्यानंतर मतमोजणी करताना आधी पोस्टल बॅलेट्सची मोजणी का केली जाते?
काही ठिकाणी मतदार यादीत नाव नसल्याने मतदारांना मतदान करता आले नाही. काही मतदार याद्यांमध्ये मयतांची नावे असल्याचे समोर
पोटनिवडणुकीतील विजयासाठी भाजप, शिंदे गटाचे सर्वशक्तिनिशी प्रयत्न; जातीय समीकरणे जुळवून आणण्यासाठी ठाणे जिल्ह्यातून रसद
तेलंगाणा राज्यात या वर्षी विधानसभेची निवडणूक होणार आहे. याच कारणामुळे येथे मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सादर केला जाहीरनामा
मुंबई महापालिका निवडणुकीची घोषणा कधीही होऊ शकतो. हीच शक्यता लक्षात घेऊन भाजपाने ही निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे.
कलाटे यांच्या पाठोपाठ आता नाना काटे यांनी देखील वंचितचा पाठिंबा मिळावा म्हणून त्यांना पत्राद्वारे प्रस्ताव पाठवला आहे.
सहानुभूती नाही तर दिवंगत आमदारांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आई ला निवडून देण्याचे आवाहन…
शिवशाही पॅनलचे कृष्णा पाटील यांच्या सर्व २० उमेदवारांचा विजय राजकीय पटलावर लक्षणीय मानला जात आहेत. आमदार बंब हेही हतनूर गटातून…
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो पदयात्रेची सांगता झाल्यानंतर आता देशभर ‘हात से हात जोडो’ अभियान सुरु करण्यात…
आगामी विधानसभा निवडणूक जशी जशी जवळ येत आहे, तसे तसे राज्यातील वेगवेगळे नेते मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देताना दिसत आहेत.
बहुतांश इच्छुक उमेदवार आपआपल्या उमेदवारीबाबतचा निर्णय घेत असतात. सध्या काहीच स्पष्ट नसल्याने त्यांच्यासमोर पेच आहे.
आदित्य ठाकरे यांनी अलीकडेच जालना जिल्ह्यातील तीन ठिकाणी शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने मेळावे घेतले. बदनापूर विधानसभा मतदारसंघातील रमानगर आणि घनसावंगी मतदारसंघातील…
विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आता चिंचवड आणि कसबा पेठ या विधानसभेच्या पोटनिवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
भाजपाने कर्नाटकची निवडणूक जिंकून येथील आपली सत्ता कायम राखण्यासाठी आतापासूनच तयारी सुरू केली आहे.
चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आज प्रचाराची रणधुमाळी पहायला मिळाली.
खरेतर भाजपा या माध्यमाचे महत्व प्रारंभापासून ज्ञात असणारा एकमेव पक्ष आहे. तथापि, आता विरोधकही त्यावर आव्हान देऊ लागल्याने धास्तावलेल्या भाजपाला…
पोलिसांनी त्या व्यक्तीकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि काडतूस जप्त केले आहे
आतापर्यंत २८ टक्क्यांची मजल मारणाऱ्या भाजपाला १५ ते २० टक्के मतांचे प्रमाण वाढविणे हे आव्हानत्मक असेल, असे मानले जाते.
Loading…
Something went wrong. Please refresh the page and/or try again.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून बंडखोरीचा आरोप झालेले काँग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी पक्षातील नेत्यांवर गंभीर आरोप केले आहेत. ते नेमके…
मविआच्या उमेदवार असूनही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांचा प्रचार केला नाही, अनेक ठिकाणी त्यांचे बुथही नव्हते, संगमनेरमध्ये बोगस मतदान…
शिक्षक आमदार कपिल पाटलांनी पाठिंबा दिल्यावर सत्यजीत तांबेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते बुधवारी (१८ जानेवारी) नेमकं काय म्हणाले याचा…
काँग्रेसचे बंडखोर नेते डॉ. सुधीर तांबेंना सोमवारी (१६ जानेवारी) निफाड येथे प्रचारासाठी आले असताना नेमकं काय म्हणाले याचा हा आढावा…
तांबेंविरोधात भाजपाचा उमेदवार कोण होता असाही प्रश्न भाजपाला विचारण्यात आला. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीसांनी भूमिका स्पष्ट…
पत्रकारांनी सत्यजीत तांबेंना काँग्रेस-भाजपाची एकत्र येण्याची काही रणनीती आहे का? तुम्ही भाजपा पुरस्कृत उमेदवार होणार का? असे प्रश्न विचारले. त्यावर…
पत्रकारांनी भाजपाकडून तुमच्या उमेदवारीसाठी प्रयत्न झाला का? असा प्रश्न विचारला. यावर सुधीर तांबेंनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. ते नेमके काय…
भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी गुजरातमध्ये ऐतिहासिक विजय झाला, मग हिमाचल प्रदेशमध्ये का हरले असा प्रश्न विचारला.
Ravindra Jadeja Wife Property: रिवाबा जडेजा यांनी उमेदवारी दाखल करताना जाहीरनाम्यात कोट्यवधींच्या संपत्तीचा खुलासा केला आहे.
फक्त एकाच क्लिकवर अगदी जाणून घ्या उद्धव ठाकरे, शरद पवार, फडणवीसांपासून ते आमदार रवी राणांपर्यंत कोण काय म्हणाले.
विधान परिषदेत भाजपाच्या ६ आमदारांच्या, शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी २ आमदारांच्या जागा रिक्त होत आहेत. हे १० आमदार खालीलप्रमाणे…
उत्तर प्रदेशात भाजपा दुसऱ्यांदा सत्ता स्थापन करत आहे. त्यामुळे कार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण आहे. कारण उत्तर प्रदेशसारख्या राज्यात दुसऱ्यांदा…
पाचही राज्यांच्या निकालाबरोबरच काही चिमुरडयांनीही सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये मुख्यमंत्री कोण असावा यासाठी जनतेतूनच कौल घेतला होता. खासदार भगवंत मान यांना मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारीसाठी…
भाजपाने फक्त गोव्यात नव्हे तर उत्तर प्रदेशातही भाजपा नेत्यांच्या अनेक मुलांना तिकीट दिलेलं नाही