हवामान बदलामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत वेगाने वाढ होत आहे. त्यामुळे मानवी आयुष्याला धोके निर्माण होत आहेत. नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा…
Earth Day History : २२ एप्रिल रेजी वसुंधरा दिवस साजरा केला जातो. मात्र, हा दिवस साजरा करण्यामागचे कारण आणि हेतू…
मकरंद साठे यांनी ‘चारशे कोटी विसरभोळे’ (१९८७) या नाटकात भविष्यात जाऊन वर्तमानाचं कठोर विश्लेषण केलं होतं. आता जगातील चारशे कोटी…
सावंतवाडी-दोडामार्ग परिसर हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकमधील वन्यजीव अभयारण्ये आणि राष्ट्रीय उद्याने यांना जोडणारा एक महत्त्वाचा दुवा आहे.
सध्या मुंबई, ठाण्यासह मुंबई महानगरप्रदेशातील झाडांवर केली जाणारी दिव्यांची सजावट प्रकाश प्रदूषण करणारी असून ती पक्षी आणि झाडांवरील कीटकांसाठी धोकादायक…
सध्या गंभीरपणे धोक्यात असलेल्या माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड) पक्ष्याच्या संवर्धनाशी संबंधित खटल्याचा हा निकाल आहे. गेल्या शनिवारी हा निकाल जाहीर…
गेल्या महिन्यात लंडन परिसरातील काही रस्ते मोटार वाहतुकीसाठी पूर्ण बंद ठेवले गेले. स्थानिक रहिवाशांस त्यामुळे मोठी गैरसोय सहन करावी लागली;…
निकालात न्यायालयाने अनुच्छेद २१ आणि १४बरोबरच अनुच्छेद ४८अ, अनुच्छेद ५१अचे पोटकलम (ग) यांचाही उहापोह केला आहे.
निवडणुकीसाठी जाहीर केल्या जाणाऱ्या जाहीरनाम्यात पर्यावरणविषयक मुद्द्यांचा समावेश करावा, तरच आम्ही मतदान करू, असा इशारा पर्यावरणप्रेमींनी दिला आहे.
पालिकेच्या विकास आराखड्यात कांदळवन आरक्षण हटवण्यात आले असून प्रशासकीय संस्थांवर पर्यावरणप्रेमींमध्ये प्रचंड संताप असून चाणक्य तलावाजवळ नव्याने कांदळवनावर घाला घातला…
चामी मुर्मू यांनी आजपर्यंत जवळपास ३० लाख झाडं लावली आहेत. म्हणजे दिवसाला साधारण २५६ झाडं लावली आहेत.
नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी पर्यावरण या घटकाचा अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे विहीत केलेला आहे: ‘पर्यावरण पारिस्थितीकी, जैवविविधता आणि हवामान बदल यांवरील…